scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

दुष्काळावर मात करण्यासाठी आकस्मिकता निधीत वाढ

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने राज्याचा आकस्मिकता निधी ५५० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.…

दुष्काळाच्या छायेमध्ये कार्यालये पडली ओस!

सरासरीपेक्षा निम्माही पाऊस झाला नसल्याने जिल्हय़ात तीव्र दुष्काळाची छाया आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे मात्र अनेक सरकारी कार्यालयांत कर्मचाऱ्यांची…

महावितरणच्या कासवगतीने योजनेत कोलदांडा

रोजगार हमी योजनेतून विहीर मिळालेल्या लाभार्थीना वीजजोड देण्याच्या ‘मुख्यमंत्री विशेष कृती कार्यक्रमा’त वीज वितरण कंपनीने संथगतीचा कोलदांडा घातल्याने ऐन दुष्काळी…

वैदर्भीयांमध्ये सिंचनासाठी लढण्याचे ‘पाणी’ राहिलेले नाही -अ‍ॅड. किंमतकर

वन आणि खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या विदर्भात ६५ टक्के जमीन ओलिताखाली येऊ शकेल, एवढे पाणी उपलब्ध असताना केवळ १९ टक्के…

उजनी धरणाच्या पाण्यासाठी अजित पवारांना सोलापूर जिल्ह्य़ात फिरू देणार नाही- धवलसिंह मोहिते

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी भीषण संकटात असताना शासन संवेदनशील नसेल आणि सोलापूर जिल्ह्य़ातील पाणी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका अन्यायाची…

दुष्काळग्रस्तांना १० सवलतींशिवाय ठोस काहीच नाही

सिंचन क्षेत्रातील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी एसआयटी तसेच दुष्काळग्रस्तांसाठी दहा सवलतींचा अपवाद सोडल्यास सरकारने कुठलेही ठोस निर्णय जाहीर केले नाहीत. गदारोळामुळे पहिल्या…

मराठवाडय़ात व्यवहार थंडावले

मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद या चारही जिल्हय़ांमध्ये दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, या जिल्हय़ांतील १२ पिकांची उत्पादकता ३९…

बुलढाणा जिल्हा तीव्र दुष्काळाच्या चक्रात

संपूर्ण बुलढाणा जिल्हा भिषण दुष्काळ व टंचाईच्या जबरदस्त विळख्यात सापडला आहे. या भयावह परिस्थितीत जिल्हा प्रशासन व शासकीय यंत्रणा उपाययोजनांच्या…

दुष्काळाच्या झळांवर आश्वासनांची मलमपट्टी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा मुकाबला करताना राज्य सरकाने आज केवळ आश्वासनांची मलमपट्टी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी…

दुष्काळाने फास आवळला, मराठवाडा अधिकच कासावीस!

‘मराठवाडय़ाला आता अतिरिक्त पाणी अशक्य’ जलसंपदा अधिकाऱ्यांचे शपथपत्र नगर व नाशिक जिल्हय़ांतील धरणांमध्ये १० टीएमसी पाणी अतिरिक्त असले, तरी येत्या…

‘दुष्काळात शेतकऱ्यांकडून सक्तीची शासकीय वसुली’

दुष्काळी स्थितीत विविध खात्यांकडून सुरू असलेली शेतकऱ्यांची सक्तीची वसुली थांबवावी, अशी मागणी माजी आमदार विलासराव खरात यांनी केली. अंबड तालुका…

संबंधित बातम्या