scorecardresearch

दुष्काळातही कुरघोडी नाटय़!

दुष्काळी परिस्थितीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या जोरदार कुरघोडी नाटय़ाचा एक अंक सोमवारी औरंगाबादेत सादर झाला! दुष्काळी भागासाठी कोणत्या स्वरूपाची…

दुष्काळग्रस्त गावांसाठी उस्मानाबादेत मदतनिधी

टंचाई स्थितीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील शिक्षक, ग्रामसेवकांसह शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी मदतनिधी देण्याचे जाहीर केले. शिक्षक प्रत्येकी एक हजार रुपये, तर अन्य…

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी राज्य सरकारची आर्थिक फुंकर

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकत कमी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी जालना, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या तीन शहरांतील पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मंजूर केला.

विखे-वाकचौरेंचा दुष्काळी दौरा;

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे व शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संयुक्त दुष्काळी दौऱ्याला नेवासा तालुक्यातील स्थानिक शिवसैनिकांचा विरोध केला…

दुष्काळ निवारणाचे ‘नियोजन’

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा नियोजन मंडळाकडील १५ टक्के निधीचा वापर दुष्काळ निवारणाच्या कामांवर करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली…

सत्ताधाऱ्यांना दुष्काळ निवारणात अपयश- नांदगावकर

साखर सम्राटांना घाबरू नका, संघर्ष करा, मैदान आपलेच आहे, असा संदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज मुंबईहून आलेल्या…

मराठवाडय़ातील दुष्काळावर सरकार, प्रशासन संवेदनशून्य

चालू खरीप हंगामातील पन्नासपेक्षा कमी अंतिम पैसेवारीची राज्यातील ४७ टक्के गावे मराठवाडय़ातली असली, तरी सध्याच्या भीषण दुष्काळी स्थितीवर उपाययोजना करण्यासंदर्भात…

दुष्काळातही ‘होप’ चा दिलासा!

पेरणीनंतर पाऊस बरसलाच नाही. पाण्याअभावी शेती संकटात सापडली. प्यायच्या पाण्याचीही मारामार. परंतु भीषण दुष्काळाशी कणखरपणे दोन हात करून उपलब्ध पाणी…

दुष्काळी भागातील कामांसाठी २२०० कोटींचा प्रस्ताव – मुख्यमंत्री

राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व तलाव भरून घेण्यासाठी १०५ उपसा जलसिंचन योजना राबविल्या जाणार आहेत.…

दुष्काळामुळे जलसिंचन योजनांना गती द्यावी – शरद पवार

यंदाचा दुष्काळ डोळ्यासमोर ठेवून दुष्काळी भागातील जलसिंचन योजनांना एआयबीपीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून गती देण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय कृषिमंत्री…

दुष्काळी भागातील कामांसाठी २२०० कोटींचा प्रस्ताव- मुख्यमंत्री

राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व तलाव भरून घेण्यासाठी १०५ उपसा जलसिंचन योजना राबविल्या जाणार आहेत.…

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून बावीसशे कोटी मिळवण्याचे प्रयत्न- मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनाकडून २२०० कोटी रुपये मिळावेत, यासाठी राज्य शासन विशेष प्रयत्न करणार आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज…

संबंधित बातम्या