scorecardresearch

‘मुख्य सचिवांसह संबंधितांनी १४ मार्चपर्यंत म्हणणे मांडावे’

मराठवाडय़ातील तीव्र दुष्काळाशी सामना करण्यास शासन व प्रशासनाला अपयश आले आहे, या बाबत भाजप किसान मोर्चाचे बबनराव लोणीकर यांनी मुंबई…

सरकारने दुष्काळी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळावी- पवार खास

दुष्काळाची झळ जनतेला बसू लागली आहे. पाण्याअभावी जनावरांचा मृत्यू किंवा अन्य काही विदारक झाल्यास त्याचे पडसाद नुसतेच राष्ट्रीय नव्हे तर…

दुष्काळाची व्यथा: पत्र की प्रस्ताव

राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्यापासून ते चाऱ्यापर्यंतच्या सोयी निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राने केंद्राकडे मदतच मागितली नाही, अशी माहिती देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे…

दुष्काळाचा चटका स्वयंपाकघराला

गेल्या महिनाभरापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या उपनगरांना धान्याचा पुरवठा करणाऱ्या वाशी येथील घाऊक बाजारपेठेत ज्वारी, बाजरी या धान्यांसह…

मुंडेंच्या दुष्काळी परिक्रमेवर प्रश्नचिन्ह!

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या १७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुष्काळी परिक्रमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजप…

सिध्दिविनायक ट्रस्टकडून दुष्काळग्रस्तांना मदत

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सिध्दिविनायक ट्रस्टने मुख्यमंत्री निधीला २५ कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. तसा ठराव सिध्दिविनायक ट्रस्टच्या कार्यकारी मंडळाने केला…

दुष्काळातही कुरघोडी नाटय़!

दुष्काळी परिस्थितीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या जोरदार कुरघोडी नाटय़ाचा एक अंक सोमवारी औरंगाबादेत सादर झाला! दुष्काळी भागासाठी कोणत्या स्वरूपाची…

दुष्काळग्रस्त गावांसाठी उस्मानाबादेत मदतनिधी

टंचाई स्थितीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील शिक्षक, ग्रामसेवकांसह शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी मदतनिधी देण्याचे जाहीर केले. शिक्षक प्रत्येकी एक हजार रुपये, तर अन्य…

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी राज्य सरकारची आर्थिक फुंकर

मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकत कमी करण्यासाठी राज्य सरकारने सोमवारी जालना, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या तीन शहरांतील पाणीपुरवठा योजनांसाठी निधी मंजूर केला.

विखे-वाकचौरेंचा दुष्काळी दौरा;

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे व शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संयुक्त दुष्काळी दौऱ्याला नेवासा तालुक्यातील स्थानिक शिवसैनिकांचा विरोध केला…

दुष्काळ निवारणाचे ‘नियोजन’

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा नियोजन मंडळाकडील १५ टक्के निधीचा वापर दुष्काळ निवारणाच्या कामांवर करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या