Page 42 of संपादकीय News

या स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिका थेट काही अंतिम फेरीत आल्या नाहीत. त्या त्या प्राथमिक फेऱ्यांत या सर्वोत्कृष्ट ठरल्या.

ही घटना जेव्हा घडली तेव्हा पहिले महायुद्ध कागदोपत्री संपलेले होते; पण त्या युद्धाचे निखारे पूर्ण विझलेले नव्हते.

शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, हे न्यायाचे तत्त्व आहे.

नेते दोन प्रकारचे असतात. जनतेच्या मनातील भावभावनांच्या वाऱ्याचा अंदाज घेत, लोकानुनयाच्या मार्गे आपल्या नेतृत्वाच्या जहाजाचे शीड त्याप्रमाणे अनुकूल करीत लाटांवर…

परतीचा पाऊस सुरू होण्याआधीच राज्यातील धरणे तुडुंब भरली ही बातमी तशी आनंद देणारीच.

करोनाच्या संकटकाळात सार्वजनिक गणेश मंडळांच्या अनेक कार्यकर्त्यांनी लाखोंना मदतीचा हात दिला. यंदा मात्र हाच उत्सव ‘दणक्यात’ होणार..

राजधानी दिल्लीजवळच्या ‘नॉएडा’तील सर्व व्यवस्था, यम-नियम खुंटीवर टांगून चांगल्या ३० मजल्यांपर्यंत उभ्या राहिलेल्या दोन इमारती अखेर पाडल्या गेल्या.

कोलकाता शहराचे नाव कलकत्ता असे होते तेव्हाची गोष्ट. त्या काळी तिथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार होते.

आम्हा भारतीयांसाठी रमणा यांनी अनेक विचारपरिप्लुत भाषणे दिली, अनेकांस मार्गदर्शन केले, अनेक समारंभांची शोभा वाढवली आणि कारकीर्दीच्या शेवटून दुसऱ्या दिवशी…

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयन चॅपेल जितका काळ क्रिकेट खेळले, त्याच्यापेक्षाही अधिक काळ त्यांनी क्रिकेटचे समालोचन केले.

रोहिंग्या निर्वासितांना राजधानी दिल्लीत पक्की घरे दिली जातील या गृहबांधणीमंत्री हरदीप पुरी यांच्या घोषणेवर गृहमंत्री अमित शहा यांच्या गृह खात्याने…

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचे खरे तर विश्लेषण करणे अयोग्य. कारण त्यातून आशावाद ओसंडून वाहत असतो आणि आनंदाने ओसंडणाऱ्या आशावादाची मोजमापे…