
आपल्याकडची प्रचलित लग्नव्यवस्था आणि तिचे अपत्य असलेली कुटुंबव्यवस्था ही अजूनही खूप मोठय़ा प्रमाणात पुरुषप्रधानच आहे.
आरोग्य व शिक्षणामध्ये दिल्लीत ‘आप’ची कामगिरी निश्चितच दिसली, तर पंजाबात कायदा-सुव्यवस्था परिस्थिती, उद्योगधंदे, रोजगार, शेती या क्षेत्रांतही काम करावे लागेल..
घराबाहेर पडताना आपली धर्मवस्त्रे खुंटीस टांगून ठेवण्याच्या सवयीची गरज वाटायला हवी. त्याऐवजी हिजाबच्या कथित अधिकारावर वाद हा उभयपक्षी अनाठायी..
पहिले महत्त्वाचे म्हणजे उत्तर प्रदेश. या राज्याचा लौकिक असा की सत्तेवर असलेल्या पक्षास विधानसभा निवडणुकीत सत्ता पुन्हा मिळत नाही.
अलीकडे तर आपला रुपया हा समस्त आशिया खंडातील नीचांकी चलनदेखील ठरला
‘मराठीसाठी तीन दाबा’ हा ध्वनिमुद्रित आवाज ऐकून, त्यानुसार क्रमांक तीनचे बटण दाबणारे आणि मराठीतूनच ग्राहकसेवा घेणारे लोक किती, याचे ठोस…
अत्याधिक महत्त्वाचा प्रश्न या प्रमाणे : या देशातील समस्त पुण्यश्लोकी, देशाभिमान्यांची संघटना म्हणजे भाजप हे तर अद्याप न जन्मलेले जीव…
युक्तिवाद जर्मनीबाबतही लागू होतो. पुतिन यांना युक्रेन हवा आहे कारण रशियातील ऊर्जासाधने थेट जर्मनीच्या अंगणात नेऊन सोडण्यात त्यांचे आर्थिक हितसंबंध…
बोलण्याचे स्वातंत्र्य आहे तेव्हा आता जिभेला हाड नसले तरी चालेल असा कोणाचाही ग्रह असता कामा नये.
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमीन हस्तांतरण कायदा अध्यादेश रद्दबातल होऊ देण्याचा निर्णय घेतला.
‘बुकर पारितोषिका'साठी यंदाच्या वर्षीची पहिली १३ कादंबऱ्यांची यादी जाहीर झाली आहे, त्यातल्या एकमेव भारतीय कादंबरीकार म्हणजे अनुराधा रॉय, अशी बातमी…
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच करिश्मा होता, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेची झलक होती. त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षांपासून सुरू झालेल्या कारकीर्दीत त्यांनी शंभर चित्रपट केले
१९३० नंतरच्या काळातील प्रत्येक स्त्री नियतकालिकाचा वाचकवर्ग, त्याचे स्वरूप यानुसार त्याचे ‘संपादकीय’ भिन्न राहिले, तरीही स्त्रीजीवन, समाजजीवन जसे पुढे सरकत…
धर्माला कालबाह्य़ औषध वगैरे ठरवून मोकळे झालेले गुलजारजी कालसुसंगत नसल्याचे खेदपूर्वक म्हणावे लागेल..
विविध तऱ्हांनी, विविध हेतूंनी उमटले. ‘लोकमानस’साठी आलेल्या पत्रांतून, ही चर्चा अधिक पुढे गेली आणि शेतीविषयीच्या राजकीय धारणांबद्दल नवे प्रश्नही पुढे…
हे पाचवं वर्ष. २००८ साली लेहमन ब्रदर्ससारखी बलाढय़ बँक बुडाल्यापासून गटांगळय़ा खाणारी जगाची अर्थव्यवस्था पाच र्वष झाली तरी स्थिरावताना दिसत…
राजकारणातल्या प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या ‘खुर्ची’वर डोळा असतो, आणि त्या खुर्चीत बसण्याच्या योग्यतेचे व्यक्तिमत्त्व स्वत:च्या अंगी रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्नही केला…
खासगी काय किंवा सहकारी काय, या साखर कारखान्यांना बाजारपेठेच्या रेटय़ाप्रमाणे ते काम कधी करणार, असा प्रश्न विचारण्याची धमक अद्याप कोणाही…
सामान्य नागरिकांचे हजारो कोटी दरवर्षी एअर इंडिया कंपनीसाठी खर्च केले जातात आणि त्याचा फायदा उद्दाम राजकारणी आणि मुर्दाड कर्मचारी यांनाच…
लालूप्रसाद यादव दोषी ठरणे हे भारतीय समाज आणि न्यायव्यवस्थेच्या प्रगल्भतेचे लक्षण मानावयास हवे. बेमुर्वतखोरीच्या राजकारणाचे काय होते याचा धडा
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.