लोकसभेनंतर पाच महिन्यांत हरियाणा, जम्मू आणि काश्मीरपाठोपाठ आता दुसऱ्यांचा जनतेचा कौल अजमावला जातोय. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात काही मुद्दे केंद्रस्थानी…
केजरीवाल यांनी आतिशी यांना मुख्यमंत्री केल्याने भाजपची काही प्रमाणात कोंडी झाली. कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपावरून केजरीवाल तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील मनीष…