Page 188 of शेतकरी News
बदलत्या निसर्ग चक्रामुळे यंदा शेतकरी हवालदिल झाला असतानाही गावागावांमध्ये सामुहिकरित्या कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे,

विदर्भातील कर्जबाजारी शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, गेल्या ४८ तासात आणखी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

या चित्रांच्या विक्रीतून येणाऱ्या निधीतील लक्षणीय वाटा आत्महत्याग्रस्त शोतकऱ्यांच्या मुलांना दिला जाणार आहे.
रासायानिक शेतीचे दुष्परिणाम लक्षात आल्याने सेंद्रीय व नैसर्गिक शेतीकडे राज्यातील शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.
तब्बल आठ आठवडे अज्ञातवासात काढल्यानंतर शनिवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तुघलक रोड येथील आपल्या निवासस्थानी पहिल्यांदाच जनतेला सामोरे गेले.
सिंहस्थ निधीतून सुरू असलेल्या तालुक्यातील रायांबे-कावनई रस्त्याच्या कामांची पाहणी करून खा. हेमंत गोडसे यांनी काम निकृष्ठ होत असल्याबाबत नाराजी व्यकत्…
राज्यातील साखर उद्योग डबघाईस आल्यानंतर एफआरपी साखरेचे उतरते भाव व मोलॅसेसवरील निर्यातबंदी या सर्व प्रकारामुळे शेतकरी व साखर उद्योग देशोधडीला…
सलग पाच दिवस झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पुन्हा एकदा ९७ गावांतील २८०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
केंद्र व राज्य शासनाने गारपीटग्रस्तांना ठोस मदत केली नाही. संकटाच्या काळात त्यांना वाऱ्यावर सोडले. सर्वाधिक विदेश दौरे केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र…
भविष्याची गरज लक्षात घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था तयार करून पूनद धरणातील पाण्यावर हक्क प्रस्थापित करावा अन्यथा
राज्यात या वर्षी ऋतूचा असमतोल आहे. अवेळी पाऊस, गारांचा वर्षाव तर कधी कडक ऊन पडत आहे. हे सतत बदलणारे ऋतुमान…
जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसात तीन गावे बाधीत झाली असून सुमारे २० घरांचे नुकसान तर १५ बक ऱ्या आणि एक…