राज्यात संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून वनसंरक्षण आणि जंगलालगतच्या गावांचा विकास या उद्दिष्टांच्या मार्गात सरकारी यंत्रणाच आडवी आली आहे. संबंधित…
वनहक्क कायद्यांतर्गत ग्रामसभांना मिळालेल्या अधिकारात कपात करण्याच्या पुलक चटर्जी समितीच्या शिफारशी बघून पर्यावरणप्रेमींच्या वर्तुळात प्रचंड अस्वस्थता आहे. केवळ उद्योगांना वाव…
अजिंठा पर्वतरांगातील मोताळा व बुलढाणा प्रादेशिक वनपरिक्षेत्रासह ज्ञानगंगा अभयारण्यात वन्यप्राण्यांना अन्नपाणी नसल्याने ते नागरी वस्त्यांमध्ये उच्छाद मांडत असल्याने शेतकरी त्रस्त…
* मूलभूत सुविधाही दुर्लक्षित * पर्यटक व भाविकांमध्ये नाराजी आगामी कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळविण्यासाठी महापालिकेच्या हालचाली…
येत्या ३१ डिसेंबरला नववर्षांच्या जल्लोषात वन्यप्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि जंगल परिसरात शांतता राखण्याच्या उद्देशाने विदर्भातील व्याघ्र प्रकल्प…
वनवणव्यांमुळे भारतातील समृद्ध जंगलांना कमालीचा धोका असताना केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने वनवणवे नियंत्रणासाठीच्या ‘मनरेगा – २००५’ अंतर्गत राबवावयाच्या महत्त्वाच्या योजनेबाबत…