
वंचित बहुजन आघाडीनेही आरेतील मुंबई मेट्रो ३ च्या कारशेडला विरोध करत आंदोलनाची घोषणा केली आहे.
चित्ता भारतात आणण्याचा पहिला टप्पा एक ऑगस्टपासून सुरू झाला… पण भारतातून नामशेष होऊन आफ्रिकेच्या गवताळ कुरणांतच राहणारा हा चपळ जीव…
मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्रप्रकल्पात मुक्तपणे फिरणाऱ्या वाघिणीला ओडिशाच्या सतकोसिया व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रयत्न फसला.
ताडोबा अभयारण्यातील ‘कोअर झोन’ मधील पर्यटक संख्या घट होऊन पर्यटन महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
छत्तीसगड सरकारने उचललेल्या या पावलाचे पर्यावरण अभ्यासकांनी स्वागत केले आहे.
एवढय़ा मोठय़ा प्रमाणात फळ बियांची पेरणी या परिसरात पहिल्यांदाच करण्यात आली आहे
पाच वर्षांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळीजवळच्या मांगरूळ येथील डोंगरावर दोन वणव्यांनंतरही ३४ हजारांहून अधिक झाडे टिकून आहेत.
राज्यात ४९ अभयारण्ये आणि सहा राष्ट्रीय उद्याने असे एकूण ५५ संरक्षित क्षेत्र आहेत. या सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे…
राज्य वन्यजीव मंडळाची १७ वी बैठक ११ ऑक्टोबर २०२१ ला मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी…
शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतमजुरावर काटवन येथील कक्ष क्रमांक ७५६ मधील नाल्याजवळ वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.
कोठारी मार्गावरील कळमना येथील बल्लारपूर पेपर मिलच्या बांबू डेपोला रविवारी (२२ मे) दुपारी २ वाजताचे सुमारास भीषण आग लागली.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोरदर शिवारात ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याला मांजरीचे पिल्लू समजून तब्बल ५ दिवस त्याच्यासोबत खेळले, त्याचा…
ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मानपाडा भागात गिर्यारोहणासाठी गेलेल्या संजीव देशपांडे (६२) यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (२७ फेब्रुवारी) उघडकीस…
उत्तराखंडमध्ये माजी सनदी अधिकाऱ्याने लावलेल्या निर्माण केलेल्या जंगलाची जमीन अधिगृहीत करण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम ऐकून रेल्वे विभाग चक्रावला आहे.
नाशिकमध्ये सोमवारी (३१ जानेवारी) बिबट्याने नागरी वसाहतीत घुसून तब्बल ७ तास लपंडाव केला. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.
महाराष्ट्र सरकारने पर्यटनबंदीचा निर्णय घेतल्याने या हजारो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे.
भंडारा येथून ६ किलोमीटर अंतरावरील एका शेतशिवारात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
लाखो रुपये खर्चून वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक यंत्रणेच्या मर्यादा या घटनांमुळे समोर आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास ४०० वर्षांहून अधिक जुना महाकाय आफ्रिकन बाओबाब वृक्ष आढळला आहे.
वनविभागाने महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाईवर आदिवासींच्या उपजीविकेवरच गदा आणली आहे. नेमकं काय घडलं पाहुयात हा खास रिपोर्ट.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
सांगलीत पाणी नसलेल्या बांधीव विहिरीत पडलेल्या रानमांजराला वाचवण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले.
साताऱ्याजवळ महादरेच्या वनक्षेत्राला मुंबईत झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’ म्हणून मान्यता मिळाली.
सैराट चित्रपट कलाकार लंगड्या उर्फ तानाजी गलगुंडे, सल्या उर्फ अरबाज शेख यांनी यवतमाळमधील टिपेश्वर अभरण्य येथे जंगल सफारीला हजेरी लावून…
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोरदर शिवारात ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याला मांजरीचे पिल्लू समजून तब्बल ५ दिवस त्याच्यासोबत खेळले, त्याचा…
वनविभागाच्या कारवाईमुळे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी हातावर पोट असणाऱ्या आणि रोजगाराचा एकमेव पर्याय हाताशी असणाऱ्या स्थानिक आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे.