Page 8 of किल्ला News

महाराष्ट्रातील गड किल्ले, शिवकालीन वास्तूंची मोठ्या प्रमाणात पडझड होऊ लागली आहे.

हे आदेश १४ ते १७ जुलै या कालावधीसाठी प्रसृत करण्यात आले आहेत.

कल्याण दरवाजाच्या बुरुजा जवळील कडा कोसळला

मधमाशांनी हल्ला केल्यानंतर वनविभागाने दुपारी तीनच्या सुमारास गडाकडे जाणारा रस्ता बंद केला. पर्यटकांना खाली उतरण्याचे आवाहन केले.

लहान मुलांमध्ये महाराष्ट्राचे वैभव असलेल्या गड-किल्ल्यांबाबत जनजागृती व्हावी, किल्ल्यांची माहिती त्यांना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम करण्यात आला.

तामिळनाडूतील जिंजी किल्यातील ज्या सदरेवरून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार ८ वर्षे चालवला, त्या सदरेच्या जतन संवर्धनासाठी राज्य शासनामार्फत ५० लाख…