Page 7 of गोंदिया News
यंदा पाऊस लांबल्याने वन विभागा कडून मुदतवाढ देण्यात आली असून, आता नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प ३० जूनपर्यंत प्रकल्प पर्यटनासाठी खुला राहणार…
जेव्हा कायदाची अंमलबजावणी करणारे त्यांचे काम नीट करत नाही, तेव्हा महिलांना अशाच पद्धतीने कायदा ओलांडून स्वतःच दारू विक्रेत्यांना अद्दल घडवावी…
रिवा-पुणे-रिवा या रेल्वेचे संभाव्य वेळापत्रक रेल्वे विभागाने जाहीर केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी अदासी येथील बिअरबार बंद करण्याचे आदेश पारित केले. त्यामुळे येथील बिअरबारला कायमचे कुलूप लागल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बँकेच्या सत्तेची किल्ली आपल्याकडे यावी, या अनुषंगाने राजकीय पक्षाचे पुढारीही कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे पॅनलने अद्यापही अधिकृत उमेदवारांचे पत्ते…
यंदा मे महिन्यातच जिल्ह्यात पावसाने जोर धरला. त्यामुळे उन्हाळ्यातील भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परिणामी, बाजारपेठेत भाज्यांचे दर वाढले…
विविध कारणांनी रखडत अखेर तब्बल १३ वर्षांनंतर होणाऱ्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी निवडणुकीत १६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत .
गोंदिया जिल्ह्यातील उन्हाळी भात पिकाचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. हजारो हेक्टरवरील भात पिके अजूनही शेतात उभी आहेत.
गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीने गावातील कुटुंबातील कुणाच्या घरी कुणी मरण पावला तर सांत्वन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
पहाटेच्या सुमारास मित्रमंडळी सोबत नदीवर आंघोळी करिता गेलेल्या तीन तरुणां पैकी दोघांच्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
लग्नात मिळालेले आंदण घेऊन येत असलेला ट्रक्टर ट्रालीसह उलटल्याने यात एका युवकाचा जागीच मृत्यू तर सहा जण जखमी झालेत.
रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी भारत सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, देशभरातील १०३ रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करण्यात आले आहे