केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत आलेली असताना कारखानदारांनी शहाणपणाने वागावे, असा शरद पवारांनी दिलेला सल्ला स्वत:लाच दिल्यासारखा आहे.…
विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना निवडून आणल्यानंतर राष्ट्रवादीची ८-१० मते फुटल्याचा खासदार गोपीनाथ मुंडे यांचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बराच…
पोटनिवडणुकीत सत्ताधारी उमेदवाराचा विजय निश्चित होता. मात्र विरोधी उमेदवाराच्या पारडय़ात प्रतिपक्षाची काही मते पडल्याने, विजयानंतरच्या ‘नैतिक पराजया’चे दावेही केले गेले.