scorecardresearch

सरकारविरोधात आंदोलनाची प्रियंकांची तयारी

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा ताबा भविष्यात आपणच घेणार असल्याचे संकेत प्रियंका गांधी-वढेरा यांनी दिले आहेत

माळशेज रेल्वेचा चेंडू राज्याच्या कोर्टात!

माळशेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने अनुकूलतेसह आर्थिक भार उचलण्याची तयारी दर्शवल्यास हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी काहीच अडचण येणार नाही, असे मत…

हिंगोलीत पशुधन चाऱ्याची तूट भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज!

जिल्ह्यात ४ लाख ५९ हजार ६८० लहानमोठय़ा पशुधनाची संख्या असून, त्यासाठी दरमहा ५८ हजार ३६९.६४ मे. टन चारा आवश्यक आहे.…

‘दोन सरकारमधील फरक काय?’

अजित पवार व खडसे यांच्यात काय ‘फरक’ असे विचारताना ‘मेहनतीने सरकार मिळाले आहे. ते नीट चालवावे अन्यथा राष्ट्रवादीपेक्षाही भाजपची अवस्था…

‘फडणवीस सरकारचे अस्तित्व घटनाबाहय़’

राज्यपालांनी दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आपले बहुमत सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे हे सरकार…

आकर्षक सुवर्ण बचत योजना हवी!

अधिक परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणूक पर्यायातील घरा-घरांमध्ये असलेल्या सोन्यासाठी आकर्षक बचत योजना असल्यास मौल्यवान धातूवरील आयात खर्च कमी होऊन सरकारच्या…

न्यायालयात एटीएमसारख्या यंत्रातून कागदपत्रे मिळण्याची व्यवस्था करणार

न्यायालयांमध्ये यापुढे याचिकाकर्त्यांना आवश्यक ती कागदपत्रे वेळखाऊ प्रक्रियेशिवाय चटकन मिळावीत, यासाठी एटीएम सारख्या टचस्क्रीन टपऱ्या ठेवण्यात येणार असून तेथे प्रत्येक…

‘लकवामुक्ती’साठी ४० दिवसांत अकराशेवर निर्णय!

लोकसभेच्या रणमैदानात सपाटून मार खाल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्यातील आघाडी सरकारने मागील ४० दिवसांत शासन निर्णयांची ‘हजारी’ ओलांडली! आचारसंहिता लागण्यापूर्वी…

दिल्लीत सत्तास्थापनेसाठी भाजपकडून घोडेबाजार, राष्ट्रपतींनी लक्ष घालावे- केजरीवाल

दिल्लीत सत्तास्थापनेच्या नावाखाली राजकीय घोडेबाजार सुरू असून, राष्ट्रपतींनी या परिस्थितीला आळा घालण्यासाठी या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची मागणी आम आदमी…

शासनाने नवी मुंबई सेझची जमीन परत घ्यावी

शासनाने उद्योगांना चालना देण्यासाठी सेझच्या नावाखाली सिडकोच्या माध्यमातून उरण, पनवेल आणि उरणमधील जमिनी २००४ साली नवी मुंबई सेझ कंपनीला दिलेल्या.…

बाजार की सरकार ?

अन्नधान्य सुरक्षा योजना सोनियांच्या आग्रहामुळे आणली असताना तेव्हा त्यावर टीका करणारा भाजप आता सत्तेवर आल्यानंतर मात्र या योजनेला पाठिंबा…

संबंधित बातम्या