Page 7 of ग्रामपंचायत निवडणूक News
कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासाठी ही निवडणूक लाभदायक ठरली, तर भाजप आणि शिंदे गटाला चमकदार कामगिरी करता आलेली…
चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवन परिसरात विजयोत्सव साजरा करत सोबत असलेल्या भाजपच्या आमदार- पदाधिकाऱ्यांना तिळाचे लाडू भरवले.
Gram Panchayat Election Results: महाविकासआघाडी व भाजपा आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंकडून आपणच सर्वाधिक जागांवर विजयी झाल्याचे दावे करण्यात…
राष्ट्रवादी अव्वल ठरली असली तरी भाजपचे यशही दुर्लक्ष करून चालणार नाही. मात्र, काँग्रेसने पलूस-कडेगाव व जत हे तालुके वगळता अधोगतीकडे…
जिल्हयातील २७८ ग्राम पंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदाचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला.
जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती जिकत वरचष्मा राखला.
वसईत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने बाजी मारली आहे. ग्रामपंचायतीच्या १५ पैकी ९ जागांवर बविआचे सरपंच निवडून आले आहेत.
राज्यात झालेल्या सुमारे साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आपल्यालाच चांगले यश मिळाल्याचा दावा सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचा दाखला देत नोटाच्या खालोखाल मते मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषित केले
“साम-दाम-दंड-भेद वापरून,सत्तेचा दुरुपयोग करूनही भाजपा आणि शिंदे गट महाविकास आघाडीचा पराभव करू शकत नाही.” असंही म्हणाले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विजयी सरपंचांचे औक्षण करण्यासाठी काही महिला आरतीसह सामोर आल्या. त्या ओवाळणी करत असतानाच उधळलेला गुलाल पेटत्या आरतीवर पडल्याने भडका उडाला.