Rajiv Gandhi Student Accident Scheme : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेतून जिल्ह्यातील १९८ विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना २ कोटींची मदत मिळाली…
कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजनेच्या माध्यमातून यंदा हजारो शेतकऱ्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर नव्या ट्रॅक्टरची खरेदी करत ग्रामीण भागात ‘ट्रॅक्टर दिवाळी’ साजरी केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
महाराष्ट्रातील अनाथ युवकांसाठी वाढीव आधारव्यवस्था आणि धोरण आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले असून, शासनास शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.