शेतकरी दरवर्षीच उभ्या पिकांच्या भरवशावर स्वप्नांचे इमले उभारतो. त्या स्वप्नांचा गेल्या १५ दिवसात गारपिटीने चक्काचूर झाला, या शब्दात निलंगा तालुक्यातील…
अवकळा..कडवंची.. जालना तालुक्यातील उपक्रमशील शेतीसाठी प्रसिद्ध असलेले गाव. जवळपास २०० हेक्टर द्राक्षे आणि ४० हेक्टर डाळिंबाच्या बागा असलेले. पाणी बचतीसाठीही…
सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने एका दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी जिल्ह्यातील देवळा, बागलाणसह काही भागास पुन्हा झोडपून काढले.