Page 6 of जोरदार पाऊस News

आसामला मोठ्या प्रमाणात पुराचा तडाखा बसला असला तरी येथील ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीखाली आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबई बरोबरच पालघर, रायगड आणि ठाणे या भागातून देखील प्राणी, पक्षी वाचवण्यात आले.

गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे गैरव्यवस्थांच्या तडाख्यातून मुंबई वाचली होती. मात्र सोमवारच्या पावसाने पहिले पाढे पंचावन्न असल्याचा अनुभव मुंबईकरांना दिला.

रविवारी ७ जुलैला सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील तब्बल पंधरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

अकोला तालुक्यात मोरगाव भाकरे येथील मनोहर महादेव वानखडे (६०) यांच्या घराची भिंत कोसळून मृत्यू झाला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट करत मुंबईकरांना आवश्यक असेल तरच बाहेर पडा, असं आवाहन केलं आहे.

सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस मुंबई व उपनगरात बरसल्याने कुर्ला येथील रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. याचा सर्वात मोठा फटका पनवेलहून मुंबईकडे…

गेल्या पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे रविवारी पुनरागमन झाले असून दुपारपासून सांगली, मिरज शहरासह विविध भागात दमदार पाऊस झाला.

पाऊस बंद झाल्यानंतरही कळंबोलीतील रस्त्यावरील पाणी कमी न झाल्याने रस्त्याला नदीच्या पाटाचे रुप आले होते.

पाणलोट भागात पावसाची संततदार कायम असल्याने धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. धरणातील विसर्ग आणि नदी, ओढ्यात वाढणारे पाणी यामुळे वाहतूक…

जुलै महिन्यात देशात सरासरी २८०.४ तर राज्यात सरासरी ३६२.३ मिमी पाऊस पडतो, यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात मोसमी वारे सक्रिय असून पुढील एक-दोन दिवसांत मोसमी पाऊस राज्यात पूर्णपणे सक्रिय होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली…