राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी विभागात इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका सोडविताना नकल (काॅपी) करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेण्यात…
इ. १२ वीच्या परीक्षा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या पुढाकारातून, जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॉर रूम’ स्थापन करण्यात आली आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका विद्यार्थ्यांना…
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्वाची मानली जाणा- या इयत्ता बारावीच्या परीक्षेस आज पासुन सुरुवात झाली शिरुर तालुक्यातील ७ केंद्रावरुन ५३२२ विद्यार्थी यंदा…
गेल्या पाच वर्षांत गैरमार्ग प्रकरण आढळलेल्या ८१८ परीक्षा केंद्रांवरील परीक्षा संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षा केंद्र संबंधित कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली…