
वाढते इंधन दर आणि कमी झालेल्या भाडे दरामुळे आर्थिक कोंडीत अडकलेल्या नालासोपाऱ्यातील ॲप आधारित वाहनचालक सनोज सक्सेना (४५) याने आत्महत्या…
गेल्या चार वर्षांहून अधिक काळ मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेकडे कोकण विभागातील प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जल फाउंडेशन कोकण विभाग संघटना…
संतप्त पालकांनी बुधवारी यवतमाळ जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांसह धडक देत, शिक्षण विभागात शाळा भरवली.
आंदोलकांनी मागण्या मान्य होईपर्यंत अन्नत्याग करण्याचा इशारा दिला.
करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या सात वर्षांपासून थकीत आहे. ‘एनसीटीसी’मार्फत १४० कोटी रुपयांचे कर्ज देऊन सुद्धा…
याप्रकरणात एका वकिलासह सहा भूमाफियांची नावे गुन्ह्यातून वगळण्यात आली आहेत.
कराड-चिपळूण महामार्गाच्या रुंदीकरण कामाविरोधातील ‘मनसे’चे बेमुदत उपोषण लेखी आश्वासनानंतर तिसऱ्या दिवशी बेंदराची पुरणपोळी खाऊन मागे घेण्यात आले.
विद्यार्थ्यांनी ‘लंके सरांची बदली रद्द करा’, ‘आमचे लाडके शिक्षक परत द्या’, असे मागणी करणारे फलक हाती घेतले होते. विद्यार्थ्यांनी दिलेल्या…
शेतकरी व दिव्यांगांच्या मागण्यांसाठी सुरू असलेलं बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सातव्या दिवशी तात्पुरतं स्थगित करण्यात आलं.
शेतकरी, दिव्यांगांच्या प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. शनिवारी आंदोलनाच्या सातव्या दिवशी त्यांची…
बच्चू कडू आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चर्चा
बच्चू कडू यांनी गुरूकूंज मोझरी येथे गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.