
नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना ‘सात-बारा’ उताऱ्यावरील नोंदीमुळे प्रतीक्षा करावी लागली.
या सौंदर्यात भर घालण्यासाठी, सिंधू रत्न योजनेतून ९९ लाख ६३ हजार रुपये खर्च करून एक अनोखा काचेचा पूल उभारण्यात आला…
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्वारी खरेदीत फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी…
दोन महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल प्राप्त होताच संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी…
या प्रकरणी जिल्हा पणन अधिकाऱ्याला तत्काळ पदमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत केली.
पणन व कामगार मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक
व्यवहार पारदर्शक नसलेल्यांचे परवानेही रद्द करण्यात येणार असून खासगी आणि थेट बाजारांनी लेखापरीक्षण करावे, असेही रावल यांनी सांगितले.
‘राज्यातील चंदगड आणि कुडाळ येथे काजू प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या संदर्भात व्यवहार्यता तपासण्यात यावी.पाचशे टन क्षमतेचे गोदाम उभारण्यासंदर्भात नियोजन करावे,’ अशी…
केंद्र सरकारने १३ मेपासून पुढे पंधरा दिवसांची मुदतवाढ वाढवून द्यावी, अशी विनंती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली…
रेमिनी येथे ४ ते ९ मे या काळात कृषी विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी खासदार व राज्य कुस्तीगीर परिषद अध्यक्ष रामदास तडस म्हणतात की रोहित पवार कार्यकारिणी बेकायदेशीर आहे. त्यांना कुठलीच मान्यता नाही.…
कल्याण-डोंबिवली पालिकेतील एका मुख्य फार्मासिस्टने आपला गाळा पालिकेलाच भाड्याने देऊन ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ नियमाचा भंग केल्याचा आरोप.
Jagannath Temple : जगन्नाथ मंदिर उडवण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
निकाल विरोधात गेल्यानंतर सर्वजण मुंबई उच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करण्यास उत्सुक नसायचे. परंतु आता या पक्षकारांचे न्यायालयात जाण्याचे प्रमाण वाढणार…
आंदोलनाआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या होत्या. सकाळी ११ नंतर आंदोलक जमू लागले, यानंतर तातडीने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात…
२०१७ मध्ये असलेल्या प्रभाग रचनेप्रमाणेच याहीवेळी प्रभाग रचना करण्यात आल्याने निवडणुकीसाठी २९ प्रभाग राहणार असून, ११५ एवढीच नगरसेवक संख्या सुद्धा…
CJI B. R. Gavai Powers Of Judges: सरन्यायाधीश गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या इतर कोणत्याही खंडपीठाच्या निर्णयांविरुद्ध अपीलांची सुनावणी करणाऱ्या एकल…
जंगलातून गोळा केलेल्या रानभाज्या आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू.
नवीन नगर रस्त्यावरील प्रांताधिकार्यांच्या कार्यालयासमोर आणि नंतर दालनासमोर वासरांसह आलेल्या आंदोलकांमुळे एकच गोंधळ उडाला होता.
वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या परिवहन विभागाने ई बस सेवा पुरविण्यावर भर दिला आहे. मात्र शहराच्या विविध ठिकाणच्या…