सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, या २५ वर्षांपूर्वीच्या…
जावलीचे प्रतिनिधित्व करत असताना अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी निधीच्या मागणीसाठी संघर्ष करत होतो. आता दुष्काळी तालुक्याच्या जलसिंचन योजना मार्गी लावण्याची जबाबदारी आली…
स्वातंत्र्यदिनी कोयना धरणातील पाण्याचे लोकप्रतिनिधींच्या हस्ते पूजन करून पाण्याचा विसर्ग करण्याची परंपरा आहे. यंदा मात्र, कोयना जलाशयातून प्रारंभीच्या ४० दिवसातच…
कराड परिसरासह नित्याची वर्दळ असलेल्या उपनगराच्या ठिकाणी शेअर-ए-रिक्षा सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, रिक्षाचा मार्ग व प्रतिप्रवाशी भाडे निश्चित करण्यात…
धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी तसेच, यासंदर्भात संघटनांच्या मागण्या व समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री…
पाटण तालुक्यातील मारूल हवेलीत सन १९३६ पासून सिध्देश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून शेवटच्या सोमवापर्यंत नंदादीप लावण्याची परंपरा सुरू आहे.