उन्हाळ्यामध्ये जनावरांची भूक मंदावते. कोरडा चारा असेल तर त्यांचे खाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जनावरांना प्रथिनांचा पुरवठा कमी होतो. प्रथिनांमुळे…
पिकांपासून धान्य काढल्यानंतर मोठय़ा प्रमाणात पिकांचे अवशेष शेतामध्ये उपलब्ध असतात. पिकांचे अवशेष तसेच भुस्सा यांचा वापर जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जातो.…
महाराष्ट्रातील सोळा जिल्हे यंदा दुष्काळाने होरपळत आहेत. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतीला बसला. भविष्यातील पाण्याच्या संकटाचा अंदाज बांधून काही शेतकऱ्यांनी…