Page 8 of कोल्हापूर News

चार दशकांच्या प्रयत्नानंतर कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे कामकाज सुरू…

कोणत्याही परिस्थितीत महामार्ग होऊ न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार.

कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा…

गोरक्षकांच्या गोरखधंद्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात – आमदार खोत.

‘भीमसृष्टी’ नव्या पिढीसाठी ऊर्जा, विचार आणि प्रेरणेचे प्रतीक ठरणार.

या खाण प्रकल्पाला २००९ मध्ये तत्त्वतः वनमान्यता आणि जानेवारी २०१४ मध्ये केंद्राकडून पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन आज न्यायमूर्ती गवई यांच्या हस्ते झाले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट बेंच…

महाराष्ट्राचे सुपुत्र असणारे सरन्यायाधीश यांनी या सर्किट बेंचसाठी घेतलेल्या पुढाकाराचे अनेकांनी मनासून कौतुक करून धन्यवाद दिले.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबई यांच्यामार्फत उभारण्यात आलेल्या सदनिकांची फडणवीस यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.

या निर्णयामुळे ३० वर्षांहून अधिक काळ लढा देणाऱ्या पर्यावरणप्रेमींना मोठे यश मिळाले असून जैवविविधतेच्या संरक्षणास बळ मिळणार आहे.

प्रकल्पावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत स्पष्ट केले.