कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मुद्दे आणि तेथील समाजिक अभिसरणाचा (सोशल इंजिनिअरिंग) प्रयोग महाराष्ट्रात राबविण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीची पावले पडताना दिसू लागली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कालावधीत सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जनतेला अनेक स्वप्न दाखवली. पण पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना…
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी राज्यात अंधश्रद्धा निर्मुलनासाठी मोठं काम केलं. त्यांच्या आठवणीत आता ‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ संघटनेने कोल्हापूरमधील शाहू स्मारक,…