देशीकेंद्र शाळेत प्रवेशासाठी देणगी मागितली जात असल्याची माहिती मिळताच मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष फुलचंद कावळे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शाळेत…
बारावीच्या निकालात लातूर विभागाने राज्यात चौथे, तर विभागात अग्रस्थान पटकावले. दहावीपेक्षा बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांनी २० टक्क्यांनी प्रगती केली.
प्रवाशांच्या सुरक्षिततेची ऐशीतैशी आपत्तीच्या वेळी जनतेच्या मदतीला तातडीने धावून जाता यावे, यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्हय़ाच्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग…
औसा तालुक्यातील बेलकुंड येथे तीव्र पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर ग्रामपंचायतीतर्फे अधिग्रहणाचा प्रस्ताव दाखल झाला. याचा अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. परंतु गेल्या दोन…