Page 16 of संपादकांना पत्र News
सध्या सगळीकडे नक्षलवाद कसा थांबवता येईल, सरकारने काय करायला हवे, काय करायला नको यावर चर्चाचे फड रंगत आहेत. ६ एप्रिल…
जागतिक कुटुंबदिनाच्या निमित्ताने १८ मेच्या पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेले ‘पाश्चात्यांना ओढ लग्नसंस्कारांची’ आणि ‘गतिमान काळांतील कुटुंबसंस्था’ हे दोन लेख वाचले. दुसऱ्या…
‘रिपाइं’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अचानक घूमजाव करून राज ठाकरेंना ‘महायुती’त येण्याचे निमंत्रण दिल्यानंतर उद्धव ठाकरे ‘रामदासभाऊं’वर पहिल्यांदाच जाहीरपणे चिडल्याचे…
‘राखेखालचे निखारे’ या शरद जोशी यांच्या सदरातील ‘नेत्यांची उत्पत्ती काय’ हा लेख (२९ मे) नेत्यांच्या फक्त मनमानीवर ताशेरे न ओढता…
‘आंबेडकरी विद्रोह नक्षलवादाच्या वाटेवर?’ ही बातमी (लोकसत्ता, २७ मे) वाचली. खरे तर कबीर कला मंच हा आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीशी आणि…
एलबीटीसंबंधात आजही अनुत्तरित राहिलेला प्रश्न म्हणजे केंद्र सरकारचा जीएसटी लागू झाल्यावर व्हॅट, अधिक एलबीटीचं काय? कारण जेव्हा व्हॅट लागू केला…
केवळ आयपीएलच्या नावाने कितीही कंठशोष केला तरी रोगाचे जोपर्यंत समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत रोगाची लक्षणे वारंवार उद्भवतील हे नि:संशय.…
ललिता देऊळकर-फडके यांचा २५ मे हा स्मृतिदिन, यंदाचा तिसरा. ‘रेडिओ सिलोन’वरील जुन्या, अजरामर चित्रपटसंगीताच्या श्रोत्यांना ‘ललिता देऊळकर’ हे नाव परिचित…
अन्वर राजन यांचा असगर अली इंजिनियर यांच्यासंबंधी आलेला लेख (रविवार विशेष, १९ मे) वाचला. असगर अली हे इस्लामचे गाढे विद्वान…
प्रमोद गोसावी यांचे ‘लोकशिक्षण आवश्यक’ म्हणणारे पत्र वाचले. यात नवीन काहीच नाही. लोकशिक्षण म्हणजे काय? लोकांना कोणी, काय शिकवायचं? अपप्रवृत्ती…
मावळते ‘कॅग’ विनोद राय यांच्या कारकीर्दीबद्दलचा ‘लोकशाही यंत्रणांचा व्यक्तिकेंद्रित ठसा’ हा अन्वयार्थ (२० मे) मुद्देसूद मांडणी असल्यामुळे प्रभावी वाटतो. विनोद…
‘संजय दत्त टाडा कोर्टात शरणागती पत्करणार’ या एका घटनेमुळे बावचळलेल्या सर्व वृत्तवाहिन्या आणि त्यांच्या ‘कार्यतत्पर’ कर्मचाऱ्यांनी संजय दत्तच्या घरापासून ते…