scorecardresearch

साहित्याच्या मांडवात राजकारण्यांचीच भाऊगर्दी

चिपळूण येथे भरत असलेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सुमारे डझनभर आमदार, खासदार आणि मंत्रिगण हजेरी…

१ जानेवारी २०१३- साहित्य

वर्षांची अखेर आणि नववर्षांरंभ हा साहित्यक्षेत्रासाठी चैतन्याचा काळ असतो. साहित्य संमेलनाची धामधूम, भैरूरतन दमाणी, महाराष्ट्र फाउंडेशन, साहित्य अकादमी, पद्मश्री-पद्मभूषण-पद्मविभूषण असे…

अंत:करणातून जन्माला येते ते खरे साहित्य -अजीम राही

साहित्य म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून अंत:करणातून ते जन्माला येते. रसिकाला ते स्वत:चे जीवनानुभव वाटले पाहिजे, असे प्रतिपादन कवी अजीम…

‘कोमसाप’ फुटीच्या उंबरठय़ावर!

साहित्यविषयक विविध उपक्रम, मेळावे, संमेलन, पुरस्कार आदी कार्यक्रम राबवून मराठी साहित्य विश्वात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारी कोकण मराठी साहित्य…

विदारक वास्तव साहित्यात दिसायला हवे – बाबा बांड

औरंगाबाद शहरवगळता फारसे उद्योगधंदे वाढले नाहीत. साखर कारखाने बंद आहेत. सहकारी संस्था मोडीत निघाल्या. मोसंबी व आंब्याचे क्षेत्र धोक्याच्या पलीकडे…

चळवळ आणि साहीत्य : पणती जपणाऱ्या हातांसाठी काही शब्द..

काही माणसं आयुष्यभर माणसांसाठी, समाजासाठी अविरत कार्य करीत असतात. खरे तर, सभोवतीचा अमानुषतेचा, अनीतीचा, अनैतिकतेचा, अनाचाराचा, व्यसनाधीनतेचा, वासनाधीनतेचा, अंधश्रद्धांचा अंधार…

दखल : गीतेचा उलटतपास

भारतीयांच्या जीवनमानात धार्मिक ग्रंथ म्हणून गीता अनन्य महत्वपूर्ण मानली जाते. गीतेवर अनेक अभ्यासक, धर्मचिंतक व पुरोहितांनी आपापले चिंतन विविधांगाने केलेले…

दखल : दिवाकर कृष्ण यांचे कथाविश्व

कथाकार दिवाकर कृष्ण हा समीक्षाग्रंथ डॉ. अनिता वाळके यांच्या पीएच.डी.चा संशोधन विषय होय. अलीकडच्या कालखंडात विद्यापीठीय संशोधन क्षेत्रात श्रेणीनुसार कार्यक्रमास…

भगतसिंग यांचे अप्रकाशित साहित्य जूनअखेर भारतात आणणार

भगतसिंग यांचे पाकिस्तानात असलेले अप्रकाशित साहित्य येत्या जूनअखेर भारतात आणण्यात येणार आहे, अशी माहिती भगतसिंग यांचे बंधू कुलबिरसिंग यांचे नातू…

३४व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची पैठण येथे जय्यत तयारी

जाज्वल्य इतिहास असणाऱ्या पैठणनगरीत शनिवार, २२ डिसेंबरपासून ३४व्या मराठवाडा साहित्य संमेलनास प्रारंभ होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड असून,…

‘साहित्य संमेलनाच्या सरकारी मदतीचा नाहक डांगोरा’

एक चित्रपट बुडाला तर काही कोटी रूपये बुडीत खाती जमा होतात. त्या पाश्र्वभूमीवर सरकारकडून साहित्य संमेलनाला होणारी २५ लाख रूपयांची…

संबंधित बातम्या