लोकजागर News
राजकारण म्हणजे केवळ निवडणूक जिंकणे, सत्ता मिळवणे नाही. ते दीर्घकाळ टिकवायचे असेल तर त्याला समाजकारणाची जोड द्यावी लागते. केवळ विकास…
जागतिक अर्थकारण, त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव, कृषीविषयक अर्थव्यवस्था याचा जेवढा अभ्यास जोशींना होता तेवढा कडूंचा नाही.
आयोगाने चौकशी करताना खरोखर निष्पक्षता दाखवली तर राज्यातले बहुतांश निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे एसडीओ थेट घरी जातात.
आरक्षण प्रवर्गाला आहे, त्यात समाविष्ट असलेल्या जातींना नाही याची पुरेशी जाणीव नसल्यामुळे अजूनही जातींच्या कोंडाळ्यात गुरफटलेल्या ओबीसींना एकत्र करणे तसे…
सततच्या पराभवाने सध्या काँग्रेस पक्ष चाचपडतोय. कशासाठी तर त्यातून मार्ग काढण्यासाठी. सुदैवाने या पक्षाला सध्या चांगला प्रदेशाध्यक्ष लाभलाय. बंटी ऊर्फ…
‘धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकते पण राजकारणातील भक्ती हा अध:पतनाचा आणि हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.’
राज्यातील प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार तरुणाचे स्वप्न काय असते तर शासकीय नोकरी मिळवणे. यासाठी लाखो तरुण वाटेल तशी धडपड करतात. मेहनत…
या पुरोगाम्यांना काही कामधंदा आहे की नाही? गेली अकरा वर्षे सतत विरोधी बाकावर बसावे लागल्याने यांच्या बुद्धीला वाळवी लागली की…
दलित संघटनांच्या वर्तुळात या घटनेची चर्चा होते पण कुणीही संस्थेला जाब विचारण्याची हिंमत दाखवत नाही.
प्रशासकीय अधिकार दीर्घकाळ गाजवण्याची सवय अंगात भिनल्यावर अधिकाऱ्यांना माज येतो का? आपण काहीही केले तरी जाब विचारणारे कुणीच नाही अशी…
‘संघातील मानवी व्यवस्थापन’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच वाजतगाजत प्रकाशित झाले. बघता बघता त्याच्या तीन आवृत्त्यासुद्धा संपल्यात.
राज्यात नुकताच जनसुरक्षा कायदा संमत झाल्याने हर्षवायू झालेल्या सत्ताधारी आमदारांना जळीस्थळी कडवा डावा विचार दिसायला लागलाय.