लोकजागर News

शेतीच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनामुळे विदर्भ कायम चर्चेत राहायचा त्याला आता बराच काळ लोटला. शरद जोशींच्या आंदोलनपर्वाचे सोनेरी दिवस लोप पावून…

अजूनही विकासापासून दूर असलेल्या राज्यातील आदिवासींसाठी महायुती सरकारने राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन केला त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!…

सरकार नावाच्या अजस्त्र यंत्रणेला भोक पाडून आपला कार्यभाग साधून घेणे तशी नवी बाब नाही. या यंत्रणेत ‘खाऊ’ लोकांची संख्याही भरपूर.…

नक्षलींची शहरात काम करण्याची पद्धत पूर्णत: भिन्न व वेगळी आहे. अनेकदा हा समर्थक आहे हे यंत्रणेला ठाऊक असते पण पुरेसा…

इतिहासात अजरामर होऊन गेलेल्या महापुरुषांचे स्मरण करत पुढे जाणे यात गैर काही नाही. त्या काळात समाजावर प्रभाव निर्माण करणाऱ्या, त्यांच्यातला…

दरवर्षी सादर होणाऱ्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात सुद्धा सिंचनाची आकडेवारी नसते. त्यामुळे सरकारला वाटेल तसे दावे करता येतात. पण यामुळे…

या प्रदेशातील अकराही पालकमंत्र्यांची कामगिरी तपासली तर दोघांचा अपवाद वगळता बाकी सारे अकार्यक्षमतेच्या यादीत आलेले दिसतात.

अनुकूल वातावरण निर्मिती व पक्षाचा संघटनात्मक विस्तार या दोन्ही बाबी तशा एकमेकांना पूरक. राजकीय पक्ष याचाच आधार घेत मार्गक्रमण करतात.

राजकारण्यांच्या बाबतीत म्हणाल तर प्रतिमासंवर्धन व कार्यकुशलता या एकाच नाण्याच्या दोन बाजू. या दोहोंचा समतोल राखत जो समोर जातो तो…

राजकीय अस्थिरतेच्या काळात पुढे काय घडणार याची भविष्यवाणी करणे, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे कुठे होणार आहेत याची चर्चा समाजमाध्यमावर करणे,…

सुरक्षित शहर हा एके काळचा लौकिक गळून पडलेल्या शहरातील अगदी परवाचाच हा एक संवाद.

सपकाळांना पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची मानसिकता तर बदलावी लागेलच पण समाजाला सुद्धा आदर्शवादी विचाराच्या दिशेने न्यावे लागेल.