Page 12 of लोकजागर News
उपचार व आहाराच्या सोयीअभावी ती दरवर्षी किड्यामुंग्यांसारखी मरतात पण त्याचे कुणालाच काही वाटत नाही.
आता काही लोक म्हणतात की खातेवाटपात सुधीर मुनगंटीवारांवर अन्याय झाला. गेल्यावेळच्या तुलनेत त्यांना दुय्यम खाती मिळाली.
स्वातंत्र्याची चळवळ कमजोर करण्यासाठी हिंदू व मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचे मनसुबे इंग्रजांनी आखले होते.
नाना पटोलेंना झाले तरी काय? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांचे काम विरोधकांशी, त्यातल्या त्यात भाजपशी दोन हात करण्याचे.
‘ऐका हो ऐका, तुम्हाला राजकारणात जाऊन भरपूर पैसा कमवायचा असेल तर एक मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे.
अलीकडे राजकारणात काम करण्यापेक्षा ‘दिसण्याला’ अधिक महत्त्व प्राप्त झालेले. काही केले नाही तरी चालेल पण लोकांसमोर सतत दिसत राहिले पाहिजे.
देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदावर पहिल्या आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू विराजमान होत असल्याचा आनंद साजरा होताना विदर्भात दोन टोकावरच्या जिल्ह्यात घडलेल्या…
‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ ही म्हण तशी व्यक्तीकेंद्री. संस्था, विभाग, खाते या समूहकेंद्रांना लागू न होणारी. काही सवयी अशा…
आपली लढाई आपल्या हक्कांची आहे आणि ती जिंकणे हे आपल्या सर्वाचे कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे.
शहराच्या पालकमंत्र्यांना असल्या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी पुरेसा वेळ नाही. आयुक्तांना स्मार्ट सिटी प्रकल्पाची इतकी कामे आहेत, की त्यांना पाणी टंचाईसारखा…
यंदाच्या अर्थसंकल्पात त्याहीपुढे एक पाऊल पुढे टाकत ‘शरद वायफाय’ या नावाने एक योजना जाहीर करण्यात आली आहे.
शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर कमानी उभारण्यासाठी या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एवढा मोठ्ठा मूर्खपणा आजवर कुणी…