‘हिंसाचारापासून दूर राहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन- मणिपूरमध्ये शांतता, समृद्धीचे लक्ष्य’ हे वृत्त (लोकसत्ता – १४ सप्टेंबर) वाचले. तब्बल दोन वर्षांनी, १३…
पाश्चात्त्य विचारसरणीवर आधारित स्वप्नांना मुरड घालून भारताला डाव्या विचारसरणीच्या चीन आणि रशियाच्या जवळ जावे लागले. या दोन्ही देशांनी समाजवादी विचारसरणीतून…