Page 39 of लोकरंग News

यंदाचे वर्ष हे सी. आर. व्यासांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. कुमार गंधर्व, रामभाऊ मराठे या दिग्गज कलाकारांचे व्यास हे समकालीन आणि…

सभोवताली घडणाऱ्या विविध भौतिक घटना, भाषिक संवाद, भवतालच्या परिसरातील वस्तू आणि वास्तू माणसाच्या मनात एकाच वेळी वेगवेगळय़ा पद्धतीने पोहोचतात.

‘लोकरंग’ (२६ नोव्हेंबर) मध्ये ‘संविधान राखण्याची जबाबदारी’ हा अरविन्द पी. दातार यांचा लेख वाचला. ‘लोकशाही प्रजासत्ताक’ असलेली राज्यघटना २६ नोव्हेंबर…

मॅग्नस कार्लसननं आनंदला हरवून २०१२ साली जगज्जेतेपद मिळवलं आणि नंतर ते अनेक वेळा कायम राखलं.

भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ‘अधिनियमित’ झाले- म्हणजे अमलात आले. संविधानाच्या प्रास्ताविकेत किंवा उद्देशिकेत हा उल्लेख आहेच, पण हे…

भारत सरकार कायद्याने (भारतीय परिषद अधिनियम) ब्रिटिशांनी मुस्लीम वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची कल्पना मांडली.

दळवींनी आत्मचरित्र लिहिलं नसलं तरी ‘आत्मचरित्राऐवजी’ नावाचं एक वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणारं पुस्तक लिहून ठेवलं आहे.

‘लोकरंग’ (१९ नोव्हेंबर ) मधील ‘जातिप्रथा समाप्तीचे सोपान गाठण्यासाठी’ हा सुधीर पाठक यांचा लेख वाचला.

पाचव्या वर्षी बुद्धिबळाची गोडी लागलेला बालक जगातील एकूण एक राष्ट्रांची नावे, त्यांची लोकसंख्या आणि राजधान्याही धडाधडा म्हणून दाखवत होता.

‘लोकपरंपरेचे शिल्पकार’ या डॉ. गणेश चंदनशिवे लिखित पुस्तकात एकोणिस व एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रातील शाहिरांचा संशोधनपर चरित्रात्मक इतिहास वाचायला मिळतो.

ओबीसींना आरक्षण देण्याची पहिली स्पष्ट शिफारस नेहरूंच्या काळात कालेलकर आयोगानं केली, ती केंद्रानं मानली नाही आणि तेव्हा कुणालाही त्याचं काही…

आरक्षण घेणाऱ्यांची संख्या जशी वाढत आहे, तशीच संख्या आरक्षण सोडणाऱ्यांचीही वाढली पाहिजे. म्हणजे अधिक गरजूंना आरक्षणाचा फायदा मिळेल. त्यासाठी जनमानस…