Page 52 of लोकरंग News

चार वर्ष आणि २०७ कोटी खर्ची घातल्यानंतर महाराष्ट्रातील ५५ नद्यांची १४७ पात्रे प्रदूषित आढळली आहेत. यावरून आपली प्रगती लक्षात येते.

जागतिक पर्यावरण दिना’निमित्ताने प्रसिद्ध पर्यावरण आणि जीवशास्त्रज्ञाचे अनुभवचिंतन..

श्रीनिवासनं कॉलेजच्या वयात त्याच्यासोबत शिकणारे तीन मुलगे आणि एक मुलगी यांना आपलं शरीर सलग आणि वारंवार दिलं होतं.

आपल्या प्रतिस्पर्ध्याना मान देणारा ताल कोणतीही लपवाछपवी करत नसे. त्याचे खोटे खोटे हल्ले व्हिक्टर कोर्चनॉयच्या खंबीर बचावाविरुद्ध चालत नसत

प्राध्यापक होऊन शेतीच्या दुर्दशेतून कुटुंबाला बाहेर काढू या आशेने तो नेट-सेट-पीएचडी करीत राहतो, पण तरीही त्याला नोकरी मिळत नाही.

या ग्रंथाचे जाणवण्याजोगे ठळक वैशिष्टय़ म्हणजे त्याची तब्बल पाच पानी विस्तृत अनुक्रमणिका, तिच्यामुळे पुस्तकाचा विशाल पट लक्षात येतो.

मराठी चित्रपटांवर सर्वच बाजूंनी अन्याय होतो, असा सूर गेली अनेक वर्षे एकाच पट्टीत ऐकायला मिळत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू येथे होणारी प्रस्तावित रिफायनरी सध्या चर्चेत आहे.

महानगरातल्या चिंचोळय़ा अवकाशात लैंगिक निचरा होत नाही, त्यामुळे चोरटे लैंगिक व्यवहार वाढीस लागतात.

आजपर्यंत आपण जे जे खेळाडू बघितले त्यामध्ये पॉल मॉर्फीचा अपवाद वगळता बाकी सगळे स्वत:ला बुद्धिबळात झोकून देणारेच होते.

२०१९ मध्ये वर्षभर ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीतून ‘सदू धांदरफळे’ हा सॅबी परेरांचा मानस-चिरंजीव घरोघरी पोहोचला होताच.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आणि कामगार नेते नरसय्या आडम यांचं ‘संघर्षांची मशाल हाती’ हे आत्मचरित्र १ जूनला सोलापूर येथे…