सत्यकथा-मौजेतून एकेकाळी उत्तम कथा लिहिणारे बाळकृष्ण प्रभुदेसाई अल्पायुषी ठरले. ‘जहाज’ आणि ‘गंधर्व’ हे त्यांचे गाजलेले संग्रह. पैकी प्रभुदेसाईंच्या एका कथेतील…
कोकण खऱ्या अर्थाने पाहायचे किंवा अनुभवायचे असल्यास गौरी-गणपतीइतका दुसरा उत्तम मुहूर्त सापडायचा नाही. मुंबई-पुणे आणि इतर शहरांपासून येथे जाणारी वाहतुकीची…
अट्टल कबुतरप्रेमी पानवलकरांनी ८ मार्च १९६४ च्या ‘लोकसत्ता’मध्ये ‘गुटुर्रघुम्म’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या शब्दश्रीमंत लेखाला प्रतिसाद म्हणून दुर्गा भागवतांनी या…
स्नेहचित्रांतील जवळपास सर्वच लेखांना वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पण गोविंदरावांवरच्या ‘लिप्त-अलिप्त’वर आलेल्या प्रतिक्रियांचा आकार यापेक्षा वेगळा होता.