पुरुषोत्तम बोरकरांची ‘मेड इन इंडिया’ ही दीडशे पानांची कादंबरी आदलं-आत्ताचं, आतलं-बाहेरचं, शहरी-ग्रामीण, अशा अनेक खऱ्या-खोटय़ा द्वंद्वांचा बहुप्रवाही पट उलगडत जाते.
‘लोकरंग’मधील (९ एप्रिल) पद्मविभूषण पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुकुंद संगोराम यांचा सुंदर लेख वाचनात आला. या लेखाला अनुसरून गंधर्वाच्या…