Page 6 of महाराष्ट्रातील दुष्काळ News

नागरी बँका व इतर सहकारी संस्थांवर आर्थिक भार टाकण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

आत्महत्याग्रस्तांच्या कुटुंबांना ‘मित्र’ चे ‘नवजीवन’


बीड जिल्ह्य़ातल्या वारोळा तांडावरच्या २५ जणींनी आई-वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून यंदा लग्नच न करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलींचं नक्कीच…

फडणवीस सरकारचा शपथविधी सुरू होता, त्या वेळी मराठवाडय़ास दुष्काळाची चाहूल लागायला सुरुवात झाली होती.

गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ३ हजार ५० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुमारे १० हजार कोटींहून अधिक मदतीचे पॅकेज दिले जाण्याची शक्यता आहे.

या गावांत विविध सवलती देणे सरकारवर बंधनकारक झाले असून तिजोरीवरील बोजा वाढणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बिहारप्रमाणे महाराष्ट्राला ‘विशेष पॅकेज’ द्यावे

दुष्काळ कर लावून सरकारने आर्थिक आघाडीवर चित्र फार काही आशादायी नाही याची एक प्रकारे कबुलीच दिली आहे.
शेतकरी त्यांच्या कामांना ओळखून आहेत. तेच त्यांची जागा दाखवून देतील.
