Page 32 of महाराष्ट्रातील शेतकरी News

राज्यातील शेती, सिंचन यांचा आढावा घेतल्यावर लक्षात येते की औद्येगिकता तारण्यासाठी शेती आणि शेतकरी मारण्यात आले.

आज ‘रासायनिक शेती नको’ असे हाकारे घातले जात असले तरीही, सरकारने या उद्योगाची जागतिक बाजारातली ताकद ओळखायला हवी.

औरंगाबाद जिल्ह्यातील हिंगोली येथील एका २२ वर्षीय शेतकऱ्याने हेलिकॉप्टर घेण्यासाठी कर्जासाठी अर्ज केला आहे.

पाऊस चांगला येईपर्यंत पेरणी करू नये, असे आवाहन कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कृषीचालकांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

९० हजार ते १ लाख कोटी रुपये इतका सार्वजनिक पैसे विमा कंपन्यांच्या घशात घातल्याचा आरोप पी. साईनाथ यांनी केला आहे.


कापसाच्या अर्थकारणाला बळकटी देण्याविषयी सातत्याने सरकारतर्फे दावे केले जात असले, तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना केव्हा मिळेल, हा प्रश्न कायम…

२०२० मध्ये देशात झालेल्या एकूण ५ हजार ५७९ शेतकरी आत्महत्यांपैकी सर्वाधिक २ हजार ५६७ आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्या आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील मुख्य असलेली आणि नागरिकांना जिव्हाळ्याची असलेली पांगोली नदीच्या पुनरुज्जीवनसाठी आपले मंत्रालय सदैव तत्पर असून या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी आपण…

सरकारने हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबाबत योग्य पावले उचलावीत, अन्यथा मंत्र्यांच्या दारात हरभरा ओतण्याचे आंदोलन केले जाईल असा इशारा किसान सभेने दिला…

पुण्याच्या मावळमध्ये इंजिनिअर बहीण, भावाने सोनचाफ्याची शेती फुलवली आहे.