‘मृत्यू’इतकी नकारात्मक भावना जागवणारी दुसरी घटना ती कोणती? त्यातून ती व्यक्ती आपल्यापैकीच एक असेल तर? उत्तराखंडातील निसर्गाच्या प्रलयामुळे बद्रीनाथमध्ये गेले…
भाजीपाला लागवड क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली असली, तरी उत्पादनाने ठेंगा दाखविल्याने भाजीपाला उत्पन्नाच्या आलेखावरून महाराष्ट्राची चक्क आठव्या स्थानी…
पासपोर्ट कार्यालये, सीजीएचएस दवाखाने तसेच रेल्वेच्या दोन आरक्षण केंद्रांवर सोमवारी सीबीआयच्या पथकांनी अचानक धडकून तपासणी केली. या तपासणीचा तपशील उपलब्ध…
महाराष्ट्रात कृषी हवामाननिहाय ९ अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय कृषी हवामान विभागनिहाय अभ्यास गटाच्या वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात झालेल्या…
गेले वर्षभर दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या राज्यातील जनतेला मान्सूनच्या सलामीने सुखद दिलासा दिला आहे. गेल्या आठ दिवसांत राज्यातील १७७ तालुक्यांमध्ये १००…
नैर्ऋत्य मान्सूनने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आणि त्याने पुढे गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला. त्याच्या प्रभावामुळे मुख्यत:…