scorecardresearch

‘उत्तर’छाया भिवविती हृदया..

‘मृत्यू’इतकी नकारात्मक भावना जागवणारी दुसरी घटना ती कोणती? त्यातून ती व्यक्ती आपल्यापैकीच एक असेल तर? उत्तराखंडातील निसर्गाच्या प्रलयामुळे बद्रीनाथमध्ये गेले…

भाजीपाला उत्पादनात राज्याची आठव्या स्थानावर घसरण

भाजीपाला लागवड क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली असली, तरी उत्पादनाने ठेंगा दाखविल्याने भाजीपाला उत्पन्नाच्या आलेखावरून महाराष्ट्राची चक्क आठव्या स्थानी…

गुजरात, आंध्र प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकले!

महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर असल्याबद्दल आपले राज्यकर्ते स्वत:चीच पाठ थोपटून घेत असले तरी शेजारील गुजरात आणि आंध्र प्रदेशसारखी छोटी राज्ये…

यवतमाळची वाटचाल ‘सोयाबीन जिल्हा’ होण्याच्या दिशेने

गेल्या शंभर वर्षांपासून ‘कापसाचा जिल्हा’म्हणून ओळख असलेल्या यवतमाळची आता ‘सोयाबीन जिल्हा’ अशी नवी ओळख निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली…

पहिल्याच जोरदार पावसाचे पूर्व विदर्भात सहा बळी

शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने पूर्व विदर्भात तीन दिवसातच सहा जणांचा बळी घेतला आहे. या घटनांनंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्कतेचा…

सीबीआय धाडींनी नागपुरात खळबळ

पासपोर्ट कार्यालये, सीजीएचएस दवाखाने तसेच रेल्वेच्या दोन आरक्षण केंद्रांवर सोमवारी सीबीआयच्या पथकांनी अचानक धडकून तपासणी केली. या तपासणीचा तपशील उपलब्ध…

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली परतीच्या चर्चेला पूर्णविराम!

सुशीलकुमार शिंदे यांचे गृह खाते जाणार, शिंदे हे राज्यात परतणार किंवा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रात जाणार, अशा गेले अनेक…

राष्ट्रवादीला रोखण्यासाठीच माणिकदादांना मंत्रिपद

काँग्रेसचे बहुतांश मान्यवर सोनिया गांधी यांना ‘सोनियाजी’ असे संबोधत असताना त्यांचा ‘मॅडम’ म्हणून उल्लेख करणारे, सलग नऊ वेळा नंदुरबार लोकसभा…

महाराष्ट्रात कृषी हवामान अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय

महाराष्ट्रात कृषी हवामाननिहाय ९ अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय कृषी हवामान विभागनिहाय अभ्यास गटाच्या वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात झालेल्या…

राज्यातील १७७ तालुक्यांमध्ये १०० टक्क्य़ांपेक्षा अधिक पाऊस

गेले वर्षभर दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या राज्यातील जनतेला मान्सूनच्या सलामीने सुखद दिलासा दिला आहे. गेल्या आठ दिवसांत राज्यातील १७७ तालुक्यांमध्ये १००…

मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला!

नैर्ऋत्य मान्सूनने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आणि त्याने पुढे गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला. त्याच्या प्रभावामुळे मुख्यत:…

महाराष्ट्रात पाणी धोरणाप्रमाणे नदी धोरणही गरजेचे – सुनील जोशी

महाराष्ट्राने आजवर नदीचे स्वच्छ पाणी कायम स्वच्छ राखण्यासाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

संबंधित बातम्या