मतदारांची दुबार, तिबार नावे आणि मयत मतदारांची नावे वगळली जात नसल्याने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची तक्रार आंदोलकांनी केली.
वर्षानुवर्ष धूळ खात पडलेल्या ३६ जुन्या वाहनांचा लिलाव करण्यासाठी मालेगाव महानगरपालिकेतर्फे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले गेले होते. त्यासाठी…
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने ‘वर्ल्ड बेस्ट स्कूल’ हा जागतिक स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला…
मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करताना तत्परता दाखवली जाते, परंतु,अन्य तालुक्यांच्या बाबतीत तशी तसदी घेतली जात नाही,अशी व्यथा आंदोलकांनी मांडली.