Page 12 of मल्लिकार्जुन खरगे News

येत्या १६ फेब्रुवारी रोजी काँग्रेसची ही यात्रा उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे. या यात्रेचे आमंत्रण अखिलेश यादव यांना मिळालेले आहे.

भाजपा सरकारच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही संपवायची म्हणजे काय करायचं ते आपल्या भाषणात स्पष्ट केलं आहे.

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी गोयल यांना संबंधित विधानाचा पुरावा सभागृहाच्या पटलावर ठेवण्यास सांगून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारपासून पुन्हा सुरू होणाऱ्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान समाजकंटक समस्या निर्माण करू शकतील अशी चिंता…

पश्चिम बंगालमध्ये स्वबळाचा नारा देणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मन वळविण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न होत आहे.

‘इंडिया’तील जागावाटपाचा तिढा घटक पक्षांच्या नेतृत्वांमुळे नव्हे तर, स्थानिक नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईमुळे निर्माण झालेला आहे.

चंद्रा यांनी १८ ऑक्टोबरला पत्र लिहून ‘एक देश, एक निवडणूक’साठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या विचारार्थ सूचना मागवल्या होत्या.

भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकास एक उमेदवार उभे करण्याचे विरोधकांचे प्रयत्न असले तरी त्यांत यश येताना दिसत नाही.

“…म्हणून ईडी आणि आर्थिक आमिषे दाखवून पक्ष फोडण्यात येत आहेत”, असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं.

रविवारी (१४ जानेवारी) काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात झाली.

शुक्रवारी (१२ जानेवारी २०२४) आसामच्या नॉर्थ काचार हिल्स ऑटोनॉमस कौन्सिलच्या (NCHAC) निवडणुकीचा निकाल लागला.