Page 8 of आंबा News

भारतासह परदेशात प्रसिद्ध झालेला आंब्याला ‘हापूस’ हे नाव कसे पडले? तसेच हा शब्द मराठी भाषेत नेमका कुठून आला? यामागची रंजक…

२९ तारखेला कृषी उत्पन्न बाजारपेठेत तब्बल ३६० पेट्या कोकणातून आल्या. त्यात देवगड २५० पेट्या रत्नागिरी ८० पेट्या तर माणकोट येथून…

घाऊक बाजारात मालावी आंब्यांच्या एका पेटीला प्रतवारीनुसार दोन हजार ते २७०० रुपये दर मिळाले आहेत.

उन्हाळ्यात लागणारा आंबा चक्क पावसाळ्यात आल्याची घटना चंद्रपुरात उघडकीस आली असून यामुळे सर्वत्र कुतुहल व आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आंबा खाल्ल्याने खरंच कुणाचा मृत्यू होऊ शकतो का? खरंतर आंब्यांना पिकवण्यासाठी कोणत्या केमिकलचा वापर केला जातो. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर…

पाऊस सुरु झाल्यावरच नव्हे तर पाऊस यायच्या आधी सुद्धा अर्थात ऋतुसंधीकाळामध्ये सुद्धा आंबा खाणं टाळावं.

कॅनिंगसाठी आंबा जास्त दराने खरेदी करावा लागला, शिवाय अपेक्षित पल्प (प्युरी, रस) उत्पादनही न झाल्यामुळे कॅनिंग उद्योग आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला…

जुन्नरचा हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, सोमवारी बाजारात ७ हजार ते ८…

पिटेझरी येथील एका आंब्याच्या झाडाच्या एकाचं डहाळीला ५ किंवा १० नव्हे, तर चक्क दोन डझन आंबे लागले आहे.

नाश्त्यामध्ये आंबा खावा का? दिवसाच्या सुरुवातीला आंबा खाल्ल्यास रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कसे करावे सेवन…

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या हापूसचा हंगाम संपुष्टात येत असून, जुन्नर हापूस बाजारात दाखल होत आहे. त्याचप्रमाणे आता जुन्नर…

शेतीत विविध प्रयोग केल्यास त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेणे शक्य आहे. फक्त गरज आहे कल्पकतेची आणि कष्ट करण्याची. ही किमया…