Page 15 of मंत्रालय News

सध्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम असल्याने मंत्रालयात बदल्यांचीच चर्चा जास्त आहे.



दुरुस्तीची जबाबदारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीवर सोपविण्यात आली.

आलिशान गाडय़ांमधून उद्योजकांनी, बिल्डरांनी पोलिसांचा सलाम घेऊन थेट मंत्रालयात प्रवेश करावा आणि दुसरीकडे सामान्य नागरिकांनी तासन्तास मंत्रालयाच्या दारात तिष्ठत उभे…

सत्ताबदल होताच आपल्या मनाप्रमाणे अधिकारी वा कर्मचारी नेमले जावेत हे ओघानेच आले असले तरी गेल्या दोन महिन्यांत मंत्रालयात राज्यभरातील अधिकारी…

कधी लोकलचा खोळंबा, कधी वाहतूक कोंडीत फसलेली बस, कार्यालयांत कधी पोहोचायचे, वरिष्ठ काय म्हणतील का, अशा एक ना अनेक विवंचनेने…

सत्ता बदलली, आता ‘अच्छे दिन’ येतील अशी आशा हजारो लोकांच्या मनात जागी आहे. मंत्रालयात आपापली कामे घेऊन येणाऱ्यांच्या संख्येलाही तोटा…

लालफितीच्या कारभाराने केवळ सामान्य जनताच नव्हे, तर सत्ताधारी भाजपही हैराण झाला आहे. एखाद्या निर्णयासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यासाठी मंत्र्यांनाच महिनोन्महिने सचिवांच्या…

राज्यातील पाच मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळांच्या कर्जासाठी वित्त विभागाने ७० कोटी रुपयांच्या हमीला मान्यता दिली असताना आघाडी सरकारच्या सामाजिक न्याय…

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच राज्यपालांच्या सल्लागारांनी मंगळवारी मंत्रालयात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आलिशान कार्यालयातून आपला कारभार सुरू केला.

आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर येण्याबाबत मंत्रालयाच्या नोकरशाहीमध्ये साशंकता आहे. त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या सचिवांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मनासारख्या बदल्या करून घेतल्या…