वाचनसंस्कृती लयाला गेल्याचे दावे खोडून काढणाऱ्या आणि दोन शतकांत ग्रंथविश्वात झालेल्या आमूलाग्र स्थित्यंतरांतही आपले स्थान राखून असलेल्या ‘रत्नागिरी जिल्हा नगर…
अमरजीत सिंग दुलत यांनी दीर्घकाळ गुप्तचर विभागाचे अर्थात, ‘आयबी’च्या सह-संचालकपदी, नंतर ‘रॉ’चे प्रमुख म्हणून आणि पुढे वाजपेयी-काळात पंतप्रधानांचे काश्मीर-सल्लागार म्हणून…
बी. जयमोहन हे तमिळनाडूमधील लोकप्रिय आणि वादग्रस्त लेखक. मल्याळममधूनही त्यांचे लेखन होते. गेल्या वर्षी एका गाजलेल्या मल्याळी चित्रपटावर आपल्या ब्लॉगमधून टीका…
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०अंतर्गत नव्या अभ्यासक्रमानुसार दर्जेदार पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे (बालभारती) पहिल्यांदाच…
श्रावणातील अखेरच्या रविवारी (१७ ऑगस्ट) पुण्यात सकाळपासून सायंकाळपर्यंत झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये मिळून किमान १५ पुस्तकांचे प्रकाशन झाले. त्यानिमित्त…
मोबाइलपेक्षा वाचनाला प्राधान्य दिले जावे, मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढावी या उद्देशाने अंबोजोगाईतील अभिजित जोंधळे दहा वर्षांपासून पुस्तकपेटी हा उपक्रम राबवित…