सध्या कलाकार नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तीनही माध्यमातून व्यग्र असतात. अशा वेळी त्यांना मालिका/चित्रपटाचे चित्रीकरण किंवा नाटकाच्या प्रयोगाच्या तारखा…
चित्रपट-मालिकांत अभिनय, पुस्तकाच्या लेखन क्षेत्रात नशीब आजमवणा-या मृणाल कुलकर्णीने ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते.
गेल्या काही वर्षांमध्ये माणसाने आपल्या हव्यासापायी सीमारेषा ओलांडली. त्यामुळे आपल्या अस्तित्वासाठी झगडत असलेले प्राणी आता मानवी वस्त्यांकडे वळत आहेत. बिबट्याने…
लेखन, नाटक, मालिका, एकपात्री, चित्रपट अशा विविध माध्यमांद्वारे, आपल्या उत्तम प्रतिभाविष्कारांतून दिलीप प्रभावळकरांनी समस्त प्रेक्षकवर्गाला आपलंसं केले आहे.