उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गावी जाण्यासाठी आतुरलेल्या कोकणवासीयांना अपुऱ्या गाडय़ांमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या…
ठाणेकरांना एखाद्या गुन्ह्य़ाच्या तक्रारीसाठी आता पोलीस ठाण्यात खेटे घालण्याची गरज पडणार नाही. त्याऐवजी घराजवळील चौकीतच त्यांना त्यांची तक्रार दाखल करण्याची…
सायन-पनवेल महामार्गाचे सुरू असलेले रुंदीकरणाचे काम वाहनचालकांच्या जिवावर बेतत आहे. रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या कामांमुळे या ठिकाणी अपघातांना निमंत्रण मिळत…
जमिनीखालील जीर्ण झालेल्या जलवाहिन्या आणि मलनिस:रण वाहिन्यांमुळे मुंबईच्या रस्त्यांना धोका निर्माण होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांत नियमितपणे ठरावीक अंतराने…