पराभव टाळण्यासाठी काँग्रेसने या वेळी उमेदवार बदलला असला तरी गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.
गारपिटीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला. वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येऊ लागल्या. राजकारणी गारपिटीमुळे…
पोलिसाची हत्या करून जनता आणि सार्वजनिक मालमत्तेवर हल्ला केल्याप्रकरणी इजिप्तमधील न्यायालयाने माजी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्या मुस्लीम ब्रदरहूडच्या ५२९ समर्थकांना…
भांडवली बाजारात ‘पार्टिसिपेटरी नोट्स’च्या (पी-नोट्स) माध्यमातून होणारी तीन महिन्याच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचली आहे. फेब्रुवारीमध्ये या माध्यमातून १,७२,७२८ कोटी रुपये गुंतविण्यात…
अफगाणिस्तानातील तालिबान्यांनी २००१ साली बामियानच्या बुद्धमूर्ती उद्ध्वस्त केल्या, त्यानंतर त्यांचे पुनरुज्जीवन करावे काय हा वाद गेली चार वर्षे चिघळतो आहे.