Page 5 of मथितार्थ News
मुलीचं लग्नाचं वय झालं की, तिच्या घरात लग्नाविषयीची भुणभुण सुरू होते. येता-जाता तोच विषय घरात ठाण मांडून बसलेला असतो.

लग्न झालं की आपल्या स्वातंत्र्याचा संकोच होतो यावर स्त्री-पुरुषांचं एकमत असतं. पण तसं खरंच होत असतं का?

वयाच्या ठरावीक टप्प्यावर सगळेच करतात म्हणून अनेक जण लग्न करतात. तर मोजकेच काही जण लग्नाच्या बाबतीत कमालीच्या डोळसपणे विचार करून…

भारताची घटना समता, अभिव्यक्ती, सन्मानाने जगण्याचा अधिकार, आपल्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम करण्याचा अधिकार, लग्न करण्याचा अधिकार हे सारं काही भिन्नलिंगी…

मुशाफिरी म्हणजे फिरणे किंवा भटकणे खरेतर. पण गेल्या २० वर्षांत या मुशाफिरी नावाच्या शब्दाचा अर्थच बदलला आहे. पूर्वी मुशाफिरी असे…

आदर्श म्हणून ज्यांच्याकडे पाहावे, अशी मंडळी समाजातून हळूहळू कमी होत असतानाच डॉ. अवुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे नाव भारतीयांसमोर…

भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये मान्सूनला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना म्हणूनच आपले सारे सण-उत्सव हेदेखील कृषी परंपरेशी नाते सांगणारेच आहेत. पावसासोबतच या…

कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, किर्गिझस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या मध्य आशियातील देशांकडे एरवी अनेकांचे फारसे लक्ष नसते. भारतीयांनाही गेल्या अनेक वर्षांत त्यांच्याकडे…

‘‘मोठय़ा आपत्ती किंवा घोडचुकांमुळे नव्हे तर लहानशा वाटणाऱ्या बाबींचा सातत्याने विनाश करण्यामुळेच माणसाच्या आनंदाला ग्रहण लागते.’’

क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण प्रशासनातर्फे (एमटीसीआर) जगभरातील क्षेपणास्त्र आणि अवकाश संशोधनाशी संबंधित तंत्रज्ञानाचे व्यवहार नियंत्रित केले जातात. जगभरातील एकूण ३४ देश…

आणीबाणी म्हणजे देशाच्या इतिहासातील काळाकुट्ट कालखंड. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांवरच या कालखंडात गदा आली.

बुधवार, १० जून २०१५- भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांवर केलेल्या विशेष कारवाईची बातमी देशातील सर्वच वर्तमानपत्रांनी ठळकपणे दिली. किंबहुना…