महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांत इंग्रजी माध्यमातून पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जातो.
या परीक्षेमध्ये राज्यासह देशभरातील २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले. पुण्यातील सर्वाधिक चार, तर मुंबई आणि ठाण्यातील प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांनी…
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हिताचा विचार बीबीए, बीसीएसाठी अतिरिक्त सीईटी घेण्याचा निर्णय राज्य सीईटी सेलने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या पुरेशा प्रतिसादाअभावी सलग दुसऱ्या…
राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या निकालांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार एमएचटी-सीईटीचा निकाल १६ जून…