महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे पाणीपुरवठा होत असलेल्या कल्याण, अंबरनाथ, भिवंडी आणि पनवेल तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीमधून गेली १५ वर्ष एमआयडीसीला पाणी…
प्रस्तावित उजळआंबा-बाभळगाव औद्योगिक वसाहतीला जमीन देण्याबाबत शेतकऱ्यांनी पुन्हा विरोध दर्शवताना जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीचा भाव ठरविण्यास आयोजित केलेली बैठक उधळून लावली.
परभणी तालुक्यातील उजळांबा-बाभळगाव प्रस्तावित औद्योगिक वसाहतीच्या (एमआयडीसी) जमीन मोजणीसाठी महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या लवाजम्यासह आलेल्या भूमापक विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी…