आदर्श आचारसंहिता News

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन मोटारचालकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

निवडणूक आयोग ही घोषणा करताच आदर्श आचारसंहिता राज्यात लागू होईल आणि राज्य सरकारवर अनेक निर्बंध येतील.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून म्हणजेच १६ मार्चपासून राज्यात आचारसंहिता लागू आहे.

आचारसंहिता मतांचे वैविध्य जपले जाईल याची काळजी घेते. मतदारांना निर्भीडपणे मत देता येईल अशी ग्वाही देते, त्याच वेळी नाठाळाचे माथी…

मतदान पार पडण्याआधीचा प्रचाराचा शेवटचा दिवस फारच महत्त्वाचा असतो. त्यासोबतच त्यानंतरचा प्रचारबंदी असलेला दिवस आणि मग थेट मतदानाचा दिवस हा…

विना परवानगी कोणत्याही राजकीय पक्षांनी जाहिराती करु नये असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाचे असताना सुद्धा कामोठे येथे राजकीय संदेश देणाऱ्या…

लोकसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. भाजपने प्रचारात आघाडी घेतली असून होळी व धूलीवंदनाच्या बाजारात पंतप्रधान नरेंद्र मोदी…

आदर्श आचारसंहिता हा निवडणुकीदरम्यान सर्व राजकीय पक्षांनी स्वीकारावा, असा नियम आहे. प्रचार, मतदान आणि मतमोजणी सुव्यवस्थित, योग्य आणि शांततेत पार…

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाकडून होत असलेल्या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले आहे. देशात पारदर्शक आणि निष्पक्ष…

उपयोजनद्वारे तक्रारींचे छायाचित्र किंवा चित्रीकरण पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे.

पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांत राज्य निवडणूक आयोगाने ४ मार्च रोजी या प्रभागात आचारसंहिता लागू केली.

निवडणूक आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत या नगरपालिकेबाबतची सुनावणी घेण्यासही स्थगिती देण्यात आली आहे.