
पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमांत राज्य निवडणूक आयोगाने ४ मार्च रोजी या प्रभागात आचारसंहिता लागू केली.
निवडणूक आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत या नगरपालिकेबाबतची सुनावणी घेण्यासही स्थगिती देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्तांचे पुनर्वसन केले जात असून त्या कामात निवडणूक आचारसंहितेचा कोणताही अडसर येणार नाही, असे निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात…
विधानसभा निवडणुकीत ‘एक अच्छा आदमी’ या घोषवाक्याच्या आधारे शालेय शिक्षणमंत्री राजेद्र दर्डा यांनी केलेल्या प्रचारतंत्रावर आक्षेप घेत चिकलठाणा भागातील जवाहरलाल…
नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीस निवडणूक आयोगाने कोणतीही हरकत नसल्याचे म्हणत मंजूरी दिली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने…
राज्यात लोकसभेचे तिन्ही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्याने आदर्श आचारसंहिता अशंत: शिथील करण्याचे निवडणूक आयोगाने मान्य केल्याने राज्य सरकारला महत्त्वाचे…
निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीने केवळ राजकीय पक्षांच्या कानठळ्या बसवणाऱ्या प्रचारालाच चाप लावला असे नाही, तर मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांभोवती…
समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी राज्यातील शिक्षकांवर मतदानासाठी दबाव आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.
कल्याण- डोंबिवली महापालिकेचे आयुक्त शंकर भिसे यांची रविवारी तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांचा पदभार ठाण्याचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील…
देशात निवडणुका जाहीर झाल्यानंतर वेगवेगळय़ा ठिकाणी सुरू असलेले छापे, जप्तीची प्रकरणे हे सगळे व्यापारी व बँकांना त्रास देण्यासाठी सुरू आहे.
जेव्हा तुम्ही एखादे उत्पादन अथवा सेवा विकत घ्याल तेव्हा मनाशी एक प्रश्न नक्की विचारा ‘आज माझी गरज काय?’ जर विमा…
निवडणूक आयोगाची आचारसंहिता हे अलीकडे एक बुजगावणे ठरू पाहत आहे. काही वर्षांपूर्वी टी. एन. शेषन या निवडणूक आयुक्तांच्या कारकिर्दीत आचारसंहितेचा…
मंत्रालयात मंत्र्यांना कुणी खास व्यक्ती, आमदार, खासदार, बिल्डर, उद्योजक, भेटायला आले की मग लगेच चहाची ऑर्डर दिली जाते.
आम आदमीच्या नावाने मतांचा जोगवा मागण्यासाठी गुजरातमध्ये गेलेले आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल निवडणूक आयोगाच्या बडग्याचे बळी ठरणार असल्याचे…
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान आता पाच दिवसांवर येऊन ठेपले, तरी प्रचाराचा ‘माहोल’ कुठेच दिसत नाही.