Page 6 of पावसाळी अधिवेशन News
सत्ताधारी आणि विरोधक जनकल्याणाऐवजी सत्ताकारणातच मश्गुल असल्यामुळे अधिवेशनात जनतेचे प्रश्न चर्चिले जातच नाहीत. सर्वसामान्यांना कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात, याविषयी…
कंत्राटांची थकलेली बिले भागवणे, आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरांना नवनवी गाजरे दाखवणे यासाठीचे खर्चही आता ‘तातडीची बाब’ म्हणवल्या जाणाऱ्या पुरवणी…
अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा मंगळवारी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला.
Maharashtra Assembly Session: महत्त्वाच्या चर्चेदरम्यान विधानसभेत सचिव उपस्थित राहत नसल्यावरून सत्ताधारी आमदारांनीच तक्रार केली आहे.
Anil Parab on Yogesh Kadam : विधान परिषदेत बोलताना शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब म्हणाले, “राज्याचे महसूल राज्यमंत्री वाळू चोरी…
Maharashtra Politics Highlights: राज्यातील सर्व राजकीय आणि पावसाळी अधिवेशनातील सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
सोमवारपासून सुरु होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज ‘अजिंक्यतारा’ या अंबादास दानवे यांच्या शासकीय…
शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारने मंजूरी दिल्याने भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिपीठचा विषय उपस्थित केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्यात यावी, यासाठी आर्वी मतदार संघाचे आमदार सुमीत वानखेडे येत्या पावसाळी अधिवेशनात…
केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीच्या मागणीला केंद्राने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे स्पष्ट झाले.
१४ मार्च रोजी आग लागली तेव्हा न्यायाधीशांच्या अधिकृत निवासस्थानी चलनी नोटा सापडल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीने…
वादग्रस्त ठरलेले जनसुरक्षा विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाईल व मंजूर केले जाईल, असे सरकारच्या वतीने बुधवारी स्पष्ट करण्यात आले.