scorecardresearch

मुंबई न्यूज News

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
flocks of pigeons perched on the roofs of shops trees and buildings
कबुतरखाने बंद झाल्यामुळे कबुतरे सैरावैरा; खाद्य घालणाऱ्यांना आवरण्यासाठी महापालिका आणि पोलिसांचे पथक तैनात

कबुतरखान्यावरील घुमट आधीच पालिकेने हटवलेले होते, त्यातच आता कबुतरखान्यांमध्ये खाद्य देणे बंद झाल्यामुळे कबुतरे परिसरात सैरावैरा उडत आहेत.

Ro Ro car service on Konkan railway received less response
देशातील पहिल्या रो-रो कार सेवेला अल्प प्रतिसाद; गेल्या १० दिवसात एकच रो-रो कार सेवेचे आरक्षण

कोकण रेल्वे मार्गावर देशातील पहिली (रो-रो) कार सेवा चालविण्याची घोषणा करण्यात आली. या सेवेचे आरक्षण सुरू झाले असून गेल्या १०…

ed filed supplementary chargesheet against eight accused in HDIL Punjab maharashtra Co op Bank fraud
पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) एचडीआयएल – पंजाब – महाराष्ट्र को ऑप. (पीएमसी) बँक गैरव्यवहाराशी संबंधित प्रकरणात आठ आरोपींविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल…

mumbai ahmedabad bullet train work speeds up 12 storey high bridge construction Sabarmati river
साबरमती नदीवर १२ मजली इमारती इतक्या उंचीच्या पुलाचे बांधकाम सुरू, गुजरातमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगात सुरू

गुजरातमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामे वेगात सुरू असून या प्रकल्पातील महत्त्वाच्या पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. साबरमती नदीवर…

mhada declared 96 buildings dangerous failed to relocate 2500 residents before monsoon
अतिधोकादायक ९६ पैकी एकही इमारत अद्याप रिकामी नाही; २५०० रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात म्हाडाचे दुरुस्ती मंडळ अपयशी

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळापूर्व सर्वेक्षणाअंतर्गत ९६ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या.९६ इमारती रिकाम्या करून घेणे…

maharashtra Child rights Commission posts vacant for 3 months
बालहक्क आयोगातील पदे अद्यापही रिक्तच, आयोगाकडे १४३१ प्रकरणे प्रलंबित

गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्र बालहक्क आयोगातील नियुक्त अध्यक्ष आणि सदस्यांच्या कार्यकाळ संपुष्टात आला असून या पदांवर अद्यापही नियुक्ती करण्यात आलेली…

last 10 to 12 years tribal women from bhalivali village in vasai taluka making rakhis from bamboo
बांबूच्या राख्या आदिवासी कुटुंबांना आधार

गेल्या काही वर्षात बाजारात पर्यावरणपूरक राख्यांसाठी मागणी वाढली असून गेली काही वर्षे वसई तालुक्यातील भालिवली गावातील आदिवासी महिला बांबूपासून राख्या…

Mumbai Municipal Corporation Bank Election Gunaratna Sadavarte Bachchu Kadu
बच्चू कडू विरुद्ध गुणरत्न सदावर्ते… निवडणुकीत कुठे भिडणार हे नेते? वाचा…

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याच्या ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक यंदा २१ ऑगस्ट रोजी होत आहे.

fadnavis demands congress apology over saffron terror narrative fake hindu terror claims after verdict
भगवा दहशतवाद कधीच नव्हता, आताही नाही आणि असणारही नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

हिंदू समाजाला दहशतवादी दाखविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काँग्रेसने हिंदू समाजाचीही माफी मागावी, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

shravan rang loksatta program in thane Starts from today
ठाण्यात आज ‘श्रावणरंग’ कार्यक्रमाची सुरुवात

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधील कलाकार पृथ्वीक प्रताप आणि रसिका वेंगुर्लेकर हेही या मनोरंजक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

manikrao kokate stripped of agriculture ministry after controversies datta bharne handle agriculture ministry cabinet reshuffle
कोकाटेंचा खातेबदल, दत्ता भरणे कृषिमंत्री; वादग्रस्त विधाने भोवली

सातत्याने वादात अडकलेल्या माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलण्याची शिफारस अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

ताज्या बातम्या