scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

मुंबई न्यूज News

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
Mumbai suicide news loksatta
तरुणांमधील वाढत्या आत्महत्या एक गंभीर संकट!

दुर्दैवाने त्यांची वेदनादायी हाक ऐकून मदतीला धावण्याची समाजाची मानसिकता हरवत चालल्यामुळे या आत्महत्या एक ‘मूक महामारी’ बनू लागली आहे.

pune mhada houses lottery
पुण्यातील म्हाडाच्या ४१८६ घरांसाठी २१ नोव्हेंबरला सोडत… आजपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती

सोडतीतील १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरे ४२ चौ. मीटर ते ६६ चौ.मीटर क्षेत्रफळाची असून या घरांच्या किंमती १३ लाख ६६…

vasai virar ex commissioner anilkumar pawar
अटकेविरोधात माजी आयुक्त अनिलकुमार पवार उच्च न्यायालयात… दोन वेळा हल्ला झाल्याचा पवारांचा दावा

वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केलेल्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

patrachawl redevelopment project
पत्राचाळ पुनर्वसन प्रकल्पातील इमारती निकृष्ट दर्जाच्या नाहीत… व्हीजेटीआयचा उच्च न्यायालयात अहवाल

कायमस्वरूपी पर्यायी निवासस्थानाचा स्लॅब कोसळल्यानंतर पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीच्या बांधकामाचा दर्जा खूपच निकृष्ट असल्याचा आरोप करून काही रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव…

580 sanitation workers
मुंबई : ५८० सफाई कामगारांना लवकरच थकबाकी मिळणार, महापालिकेचे उच्च न्यायालयात आश्वासन

प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर मुंबई महानगरपालिकेच्या ५८० सफाई कामगारांना दोन वर्षांपूर्वी सेवेत कायम करण्यात आले.

Maharashtra state seeks nod to procure 20 lakh tonnes soybean at MSP faces storage capacity
यंदाही सोयाबीन खरेदीचे आव्हान! जाणून घ्या, राज्य सरकारने काय तयारी केली?

राज्यात यंदा ४९.५४ लाख हेक्टरवर सोयाबीन लागवड झाली आहे. सुमारे ८० लाख टन सोयाबीन उत्पादन होण्याची शक्यता आहे.

INDIA alliance stages Maharashtra state wide protest against Jan Suraksha Act
जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीचे राज्यभर आंदोलन

घटनाविरोधी कायदा असल्याचे सांगत या जनसुरक्षा कायद्याविरोधात विरोधी पक्षांकडून आज राज्यव्यापी निषेध आंदोलन करण्यात आले.

Congress leader Vijay Wadettiwar blames Mahayuti govt for 1183 farmer suicides in 8 months
आठ महिन्यात १ ,१८३ शेतकऱ्यांचा आत्महत्या – विजय वडेट्टीवार यांचा दावा

या शेतकरी आत्महत्यांसाठी राज्यातील असंवेदनशील आणि विश्वासघातकी महायुती सरकार कारणीभूत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray meet again discuss BMC municipal poll alliance
उद्धव ठाकरे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट, महापालिका निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा

महाविकास आघाडीत निवडणूक लढणे शक्य न झाल्यास राष्ट्रवादीला (शरद पवार) सोबत घेऊन महापालिका निवडणूक लढण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी आग्रही भूमिका…

Maharashtra Government launch Innovation City 50000 crore FDI push under Startup Policy 2025
Maharashtra Innovation City :‘महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी’च्या पायाभरणीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता व नाविन्यता धोरण २०२५ हे समाजात वैविध्यपूर्ण बदल घडविणारे असून उद्योजकतेला व स्टार्टअप्सना नवसंजीवनी देणारे ठरेल, असे…

ताज्या बातम्या