scorecardresearch

मुंबई न्यूज News

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
Mumbai weather updates heavy rainfall
Mumbai Rain News: पुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता

मागील दोन तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतही सोमवारपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे.

dadar to ayodhya prayagraj train
दादरवरून थेट अयोध्या-प्रयागराज यात्रेसाठी रेल्वे

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ‘नवरत्न’ सार्वजनिक उपक्रम, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) ने चार्टर्ड कोचद्वारे…

dharavi redevelopment project loksatta
धारावीकरांसाठी चतु:स्तरीय तक्रार निवारण यंत्रणा; सर्वेक्षणातील त्रुटी दूर करत रहिवाशांच्या तक्रारींचे निवारण केले जाणार

धारावी पुनर्विकासाअंतर्गत डीआरपी आणि अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेटल लिमिटेडच्या (एनएमडीपीएल) माध्यमातून रहिवाशांच्या पात्रता निश्चितीच्यादृष्टीने सर्वेक्षणाचे काम सुरु आहे.

maghi ganeshotsav ganesh idols
माघी गणेशोत्सवातील मूर्तींचे अद्यापही विसर्जन नाही, तीन मंडळांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा

माघी गणेशोत्सवाला तब्बल सहा महिने झाले तरी पश्चिम उपनगरातील तीन मंडळांच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही.

Maharashtra cet agriculture courses
कृषी पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशाची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांत इंग्रजी माध्यमातून पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जातो.

maharashtra government 10 crore tree plantation green mission campaign mumbai print
दहा कोटी वृक्ष लागवड करणार कधी? वन विभागाला पडलेला प्रश्न

राज्य सरकराने हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र उपक्रमा अंर्तगत राज्यात यंदा दहा कोटी वृक्ष लागवड करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Maharashtra higher education funding university monetization committee Gokhale Institute report mumbai
विद्यापीठांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर

राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नियुक्त केलेल्या नरेंद्र जाधव समितीने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपला अहवाल सादर केला.

maharashtra three language formula ashish shelar on third language debate schools policy mumbai
विद्यार्थ्यांमधील असमानता दूर करण्यासाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारले, मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे प्रतिपादन

हा निर्णय विद्यार्थी हिताचा असून राज्यात मराठीची सक्ती आहे, पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही, असे प्रतिपादन माजी शिक्षण मंत्री व सांस्कृतिक…

maharashtra trilingual policy decision review by Devendra fadnavis mumbai print news
पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीची करण्यावरून सरकारचे एक पाऊल तूर्तास मागे

त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री…

ताज्या बातम्या